शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव

By admin | Updated: December 3, 2015 01:29 IST

अवकाळी पाऊस सर्वत्र पडल्याने महाराष्ट्र व अनेक राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचप्रमाणे अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिकांमधील भाजीपाल्याला सुद्धा बसलेला दिसत आहे.

कार्लेखिंड : अवकाळी पाऊस सर्वत्र पडल्याने महाराष्ट्र व अनेक राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचप्रमाणे अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिकांमधील भाजीपाल्याला सुद्धा बसलेला दिसत आहे. अलिबाग तालुक्यात या हंगामात विविध प्रकारच्या भाज्या व कडधान्ये यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यावर्षी रोपांची लागवड आणि अवकाळी पावसाला सुरुवात यामुळे या तालुक्यातील पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावर तुडतुडा व कीड या रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे. भाजीच्या पानांवर छोटे छोटे छिद्र पडलेले दिसत आहे. लागवड करतेवेळीच जर रोपांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवू शकते असे अलिबाग तालुका कृषी अधिक ारी प्रधान यांनी सांगितले.सध्या ढगाळ व दमट वातावरण असल्यामुळे कीटकांना पोषक वातावरण निर्माण होते. यामुळे कीड, तुडतुडा व बुरशीसारखे रोग जास्त होण्याची शक्यता असते, असे प्रधान यांनी सांगितले. (वार्ताहर)