शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

युवा चेहऱ्यांबरोबरच अनुभवींना संधी देणार

By admin | Updated: March 22, 2015 23:03 IST

सध्या साखर धंदा अडचणीतून वाटचाल करीत आहे. त्यामुळे युवा चेहऱ्यांबरोबरच काही अनुभवी संचालकांना देखील संधी दिली जाईल.

भवानीनगर : सध्या साखर धंदा अडचणीतून वाटचाल करीत आहे. त्यामुळे युवा चेहऱ्यांबरोबरच काही अनुभवी संचालकांना देखील संधी दिली जाईल. नव्या जुन्यांचा मिलाफ केला जाईल. संधी न मिळाल्यास इतर अनुभवींनी थांबण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. भवानीनगर (ता. इंदापूर) येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात पवार बोलत होते. दरम्यान, पवार यांनी केंद्र, राज्य सरकारसह शेतकरी संघटनेवर चौफेर टिका केली. ते म्हणाले, साखर कारखानदारी अडचणीत सापडली आहे. शेतकरी बुडला तर राज्य बुडेल, याबाबत आमदार भरणे यांच्यासह आपण मांडलेल्या लक्षवेधीवर अधिवेशनामध्ये बोलणार आहोत. अडचणीतील साखर धंद्याबाबत शेतकरी संघटना बोलायला तयार नाहीत. बारामती शहरातील शारदा प्रांगणाला तर ‘आंदोलनाचे प्रांगण’ असे स्वरूप आले होते. आता मात्र, ते रस्ते अडवत नाही किंवा आंदोलने करीत नाहीत. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप यांची भाषणे झाली. यावेळी ‘छत्रपती’चे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, मारुतराव चोपडे, जालिंदर कामठे, प्रशांत काटे, आप्पासाहेब जगदाळे, प्रदीप गारटकर, भाऊसाहेब करे, विठ्ठल निंबाळकर, संभाजी होळकर, रामचंद्र निंबाळकर, तुकाराम काळे, सचिन सपकळ आदी उपस्थित होते.(वार्ताहर)उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यावर मुलाखती, चर्चा होईल. आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची चर्चा करून अंतिम यादी निश्चित केली जाईल. त्यामध्ये युवा, अभ्यासू संचालकांबरोबरच अनुभवींना संधी दिली जाईल. यंदा अर्ज माघारी घेण्याचा अर्ज घेतला जाणार नाही. जय भवानी पॅनलची उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर उर्वरित इच्छुकांनी मनाचा मोठेपणा दाखवून अर्ज माघारी घ्यावेत. साखरेवर नियंत्रण असताना दर देखील नियंत्रित होते. नियंत्रणामुळे बाजारपेठेत अधिक साखर येत नव्हती. ऊसबाबत होणाऱ्या अफवा, चर्चांवर सभासदांनी विश्वास ठेवू नये. गाळप क्षमता वाढविल्यानंतर कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाऊन दिला जाणार नाही. - अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री