शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

औद्योगिक वसाहतीसाठी विश्वासात घेणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2015 01:50 IST

दौंड तालुक्यातील खोर-देऊळगावगाडा परिसरामध्ये इंजिनिअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांची औद्योगिक वसाहत उभी राहणार आहे

खोर : दौंड तालुक्यातील खोर-देऊळगावगाडा परिसरामध्ये इंजिनिअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांची औद्योगिक वसाहत उभी राहणार आहे. प्रदूषणविरहित कंपन्या जरी होत असल्या तरी या भागातील शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जाणार का? त्यांच्या जमिनीला योग्य बाजारभाव दिला जाणार का? हाच प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडला आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ शेतकऱ्यांच्या जमिनीला सोन्याचे बाजारभाव आणणार का? शेतकऱ्यांच्या जमिनी मातीमोल भावामध्ये घेऊन एमआयडीसी उभी करणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. दोन्ही जलसिंचनाच्या योजना कार्यान्वित असताना देखील पाणी आणता आले नाही, तर महाराष्ट्र शासन या योजनेचे पाणी घेणार का? असाच सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. खोरमधील ९0 गट तर देऊळगावगाडा मधील ५३ गटांमध्ये जवळपास ६00 ते ७00 हेक्टर क्षेत्र भूसंपादनास असणार आहे. महामंडाळाचे प्रादेशिक अधिकारी अजित रेळेकर यांनी शेतकऱ्यांना संपादित झालेल्या जमिनीच्या १५ टक्के जमीन विकसित करून शेतकऱ्यांच्या देण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे. (वार्ताहर)हक्काच्या जमिनीसाठी करावा लागणार संघर्षखोर-देऊळगावगाडा या भागामधील जनता पुरंदर जलसिंचन योजना व जनाई उपसा योजनेचे पाणी मिळावे म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या संदर्भात संघर्ष करीत आहे. यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाचा मार्गही अवलंबला. मात्र आजपर्यंत या दोन्ही सिंचन योजनेच्या माध्यमातून या जिरायती परिसराला पाणी आले नाही. तर औद्योगिक वसाहतीला लागणारे पाणी आणणार कोठून? असा प्रश्न उभा राहिला आहे. या भागातील शेतकरी दरवर्षी पाण्याच्या दुष्काळाने होरपळून जात आहे. त्यातच आता हक्काच्या जमिनीसाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे चित्र आहे.