शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

दुप्पट टोलवसुलीच्या नावाखाली कामागार करताहेत लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:16 IST

पुणे : देशातील सर्व टोल नाक्यांवर वाहनांकडून रोख रक्कम न घेता फास्टॅग बंधनकारक केले आहे. १६ फेब्रुवारीपासून फास्टॅग ...

पुणे : देशातील सर्व टोल नाक्यांवर वाहनांकडून रोख रक्कम न घेता फास्टॅग बंधनकारक केले आहे. १६ फेब्रुवारीपासून फास्टॅग नसेल तर दुप्पट रक्कम भरण्याची सक्ती करत आहे. त्यामुळे दुप्पट वसुलीमुळे टोल नाक्यावर तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. याचाच गैरफायदा घेऊन खेडशिवापूर टोलनाक्यावरील कामागार दुप्पट रक्कम भरू नका त्याऐवजी काही पैसे द्या व पावती घेऊ नका असे सांगून वाहनांना सोडून देतात. यामुळे सरकारलाच लुटण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप एका वाहनधारकाने केला आहे.

चारचाकी वाहनाला फास्टॅग बसविला नाही. नवीन नियमानुसार दुप्पट १९० रुपयांचा टोल भरावा लागेल. जर १०० रुपये भरले तर तुमची गाडी सोडून देतो. मात्र, पावती देणार नाही. असेच अनेक वाहनचालकांना आम्ही सोडून देतो. त्याप्रमाणे तुमचे पैसे देखील वाचतील, असे खेडशिवापूर टोल नाक्यावरील टोल वसूल करणाऱ्या एका कामगाराने संबंधित वाहनचालकाला सांगितले. आणि पैशांची मागणी केली. यावर वाहनचालकाने संताप व्यक्त करीत टोल नाक्यावरील नोंदवहीत तक्रार दाखल केली आहे. तसेच सोबत चारचाकीत असलेल्या प्रवाशाने वाहतूक मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ट्विटरवरून तक्रार केली आहे.

टोल नाक्यावर वसुलीसाठी स्थानिकांचीच दादागिरी

असा लाजिरवाणा प्रकार टोल नाक्यावर घडत असल्याने कामगारांचे चांगलेच फावते आहे. खुलेआम सरकारची लूट सुरू असून सर्रास नियम तोडले जात आहेत. यामुळेच टोलवसुली होण्यास वेळ लागत आहे. स्थानिक नागरिकच टोल नाक्यावर टोलवसुलीसाठी असतात. त्यामुळे अनेकदा दादागिरी देखील केली जाते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी वाहनचालकाने केली आहे.