शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

नदीजोड प्रकल्पाच्या तीन टप्प्यांचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:09 IST

अकोले : नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत पूर्ण झाले आहे. अकोले ते भादलवाडी ते शिंदेवाडी असे तीन टप्प्यांतील ...

अकोले : नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत पूर्ण झाले आहे. अकोले ते भादलवाडी ते शिंदेवाडी असे तीन टप्प्यांतील सोळा किलोमीटरचे जमिनीखालून बोगद्याचे काम पूर्ण झाले असून, आतील खोदलेल्या कामाचे सिमेंटचे अस्तरीकरण सुरू आहे.

दोन वर्षांपासून तावशी (ता. इंदापूर) येथील नीरा नदीतून आलेले अतिरिक्त पाणी उजनी धरणाच्या नदीपात्रात सोडण्यासाठी २४ किलोमीटर अंतराचा बोगदा सणसर, शिंदेवाडी, अकोले, भादलवाडीमार्गे खोदून पाणी उजनी जलाशयात सोडण्यात येणार आहे. सुमारे तीन किलोमीटर अंतरावर शॉफ्ट खोदून बोगद्याच्या खोदाई सुरू असून, याठिकाणी जमिनीवरून सुमारे शंभर फूट खोल खाली खोदाई करून बोगद्याद्वारे आतमध्ये मशीनच्या साहाय्याने खोदाई सुरू आहे. मागील ४ वर्षांपासून या कामाला सुरुवात झाली आहे. २४ किलोमीटरपैकी सध्या १६ किलोमीटर बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच येत्या दोन वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच कोरोना रोगाची दक्षता घेऊन यंत्रसामग्री व मोजक्या मनुष्यबळाच्या जोरावर या बोगद्याचे काम सुरू आहे.

फोटो ओळ : नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाचे अस्तरीकरण सुरू आहे.