शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

एफआरपी एकरकमी की तीन हप्त्यात मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची रास्त किंमत (एफआरपी) वेगवेगळ्या तीन हप्त्यांमध्ये देण्याबाबत केंद्र सरकारने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची रास्त किंमत (एफआरपी) वेगवेगळ्या तीन हप्त्यांमध्ये देण्याबाबत केंद्र सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सध्या कायद्याप्रमाणे कारखान्याला ही किंमत एकाच वेळी द्यायला लागते. ऊस दिल्यावर शेतकऱ्यांना लगेच हातात पैसे मिळतात. पण कारखानदारांना यामध्ये अडचण येत आहे.

साखर कारखान्यांना साखर विक्री अपेक्षित प्रमाणात होत नसल्याने आर्थिकदृष्ट्या एफआरपी एकरकमी देणे शक्य होत नाही. एकाएका कारखान्याला २०० ते ४०० कोटी रुपयांपर्यंत एफआरपी प्रत्येक हंगामात द्यावी लागते. कायदेशीर कारवाई होईल, या भीतीने कारखाने एफआरपी देण्यासाठी कर्ज काढतात. त्यावरचे व्याज देऊन मेटाकुटीला येतात व अपेक्षित साखर विक्री झाली नाही तर अंतिमत: आर्थिक अडचणीत येऊन आजारी होत बंद पडतात.

यावर काय करता येईल, यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांचे मत मागवले होते. त्याचा अभ्यास करून निती आयोगाला अहवाल तयार करण्यास सांगितले. देशातील बहुतांश राज्य सरकारांमध्ये कारखानदारांचे प्राबल्य असल्याने त्यांनी एफआरपी तीन हप्त्यात द्यावी, असे सुचवले आहे. निती आयोगाने कारखान्यांच्या सूचनांचा विचार करून केंद्र सरकारला एफआरपीचे तीन हप्ते करण्याची शिफारस केली आहे. तसे केले नाही तर आर्थिक अडचणीतून एखादा - दुसरा कारखाना नाही, तर साखर उद्योगच बंद पडण्याची भीतीही आयोगाने व्यक्त केली आहे.

--------------------

शेतकऱ्यांचा विचार नाही केला...

आता यावर केंद्र सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे. यंदाच्या हंगामातच निर्णय व्हावा, अशी कारखानदारांची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांचा यात काहीही विचार केला गेला नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तर कोणत्याही स्थितीत एफआरपीची मोडतोड होऊ देणार नाही, असे जाहीर करत प्रसंगी कारखाने बंद पाडू, असा इशाराही दिला आहे.

---//