शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

इंदापूर तालुक्यातील २२ गावातील शेतकऱ्यांना मिळणार का न्याय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:19 IST

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिपदाची सूत्रे हातात घेताच, इंदापूर तालुक्यातील २२ गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी, उपमुख्यमंत्री अजित ...

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिपदाची सूत्रे हातात घेताच, इंदापूर तालुक्यातील २२ गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाचे जलसंपदामंत्री व संबंधित अधिकारी यांच्या समवेत अनेक यशस्वी बैठका प्राथमिक चर्चा केल्या आहेत. याच महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पाणी विषयाला पवार होकार देणार, अशी अपेक्षा शेतकऱ्याला लागून राहिली आहे.

उजनी धरणाचे पाणी शेटफळगढे येथे टाकायचे व हेच पाणी २२ गावांना शेतीसाठी उपलब्ध करून द्यायचे. ही अभिनव योजना राबवून २२ गावांतील ओसाड पडिक क्षेत्र बागायती बनवायचा संकल्प राज्यमंत्री भरणे यांचा आहे.

उजनी धरणक्षेत्रात बुडीत बंधारे बांधून, हजारो शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका राज्यमंत्री भरणे यांनी आखली आहे. अशा लहान-मोठ्या अनेक पाण्यासंदर्भातील योजना, राज्यसरकाराकडुन मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यासंदर्भात मोठी घोषणा करतील, अशी अपेक्षा आहे.

_______________________________________