शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

इंदापूर तालुक्यातील २२ गावातील शेतकऱ्यांना मिळणार का न्याय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:19 IST

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिपदाची सूत्रे हातात घेताच, इंदापूर तालुक्यातील २२ गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी, उपमुख्यमंत्री अजित ...

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिपदाची सूत्रे हातात घेताच, इंदापूर तालुक्यातील २२ गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाचे जलसंपदामंत्री व संबंधित अधिकारी यांच्या समवेत अनेक यशस्वी बैठका प्राथमिक चर्चा केल्या आहेत. याच महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पाणी विषयाला पवार होकार देणार, अशी अपेक्षा शेतकऱ्याला लागून राहिली आहे.

उजनी धरणाचे पाणी शेटफळगढे येथे टाकायचे व हेच पाणी २२ गावांना शेतीसाठी उपलब्ध करून द्यायचे. ही अभिनव योजना राबवून २२ गावांतील ओसाड पडिक क्षेत्र बागायती बनवायचा संकल्प राज्यमंत्री भरणे यांचा आहे.

उजनी धरणक्षेत्रात बुडीत बंधारे बांधून, हजारो शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका राज्यमंत्री भरणे यांनी आखली आहे. अशा लहान-मोठ्या अनेक पाण्यासंदर्भातील योजना, राज्यसरकाराकडुन मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यासंदर्भात मोठी घोषणा करतील, अशी अपेक्षा आहे.

_______________________________________