शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

पालखी सोहळ्यावर पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: June 17, 2017 03:31 IST

पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांना वरदान ठरलेले वीर धरण कोरडे पडले आहे. धरणामध्ये अवघा ०.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाल्हे : पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांना वरदान ठरलेले वीर धरण कोरडे पडले आहे. धरणामध्ये अवघा ०.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. माऊली पालखी सोहळा व संत सोपानकाका पालखी सोहळा याच्याबरोबरचा समाज वाढत आहे. पालखी सोहळा २३ जूनला वाल्हे येथेयेणार आहे. येथून पुढे नीरापासून पंढरपूरपर्यंत पालखी सोहळ्याला पाणी सोडावे लागते. सोहळा वाल्हे तेथून पुढे नीरा येथे माऊलींच्या पादुकांना नीरा नदीवर पवित्र स्नान घातले जाते. लाखो वारकरीही यामध्ये स्नान करतात. मात्र धरणामध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळे दोन्ही पालखी सोहळ्याला पाणी मुबलक मिळणार नाही. गतवर्षी धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे गुंजवणी, भाटघर, नीरा-देवघर व वीर ही चारही धरणे शंभर टक्के भरली होती. पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे धरणातील पाणीसाठा पूर्ण कमी झाला आहे. तुटपुंज्या पाण्यावर सोहळा पार पाडावा लागणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी धरणामध्ये पाणीसाठा कमी आहे. तो सगळा गढूळ पाणीसाठा असल्यामुळे ते पाणी खाली सोडले तरी वारकरी व भाविकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण होऊ शकतो.- अद्याप पावसाने या परिसरात हजेरी लावली नाही. जून, जुलैमध्ये पाऊस पडला नाही तर या क्षेत्रातील लाभधारकांनाही मोठ्या पाणी संकटाला सामोरे जावे लागेल. पालखी सोहळ्यासाठी आम्ही भाटघर व नीरा देवधर याही धरणांतील पाणी वापरणार आहे. सोहळ्याला पाणीपुरवठा कमी पडून देणार नसल्याचे वीर धरण शाखा अभियंता व्ही. बी. मंत्री यांनी सांगितले.