शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

पाण्याची राजरोस चोरी

By admin | Updated: June 2, 2016 00:38 IST

उरुळी कांचन गावाला पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, म्हणून मुळा-मुठा उजव्या कालव्याचे पाणी शिंदवणे येथे लोखंडी ढाप्याच्या सहाय्याने अडविण्यात आले आहे.

उरुळी कांचन : उरुळी कांचन गावाला पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, म्हणून मुळा-मुठा उजव्या कालव्याचे पाणी शिंदवणे येथे लोखंडी ढाप्याच्या सहाय्याने अडविण्यात आले आहे. परंतु या पिण्यासाठी म्हणून अडविलेल्या पाण्याची कालवा परिसरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर राजरोस चोरी होत असताना आणि भीषण पाणीटंचाई असताना उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रशासन चक्क झोपल्याने गावाला पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने मागील महिन्यात तीव्र विरोध पत्करून पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुठा कालव्याद्वारे खडकवासला धरणातून उन्हाळी आवर्तन फक्त पिण्याच्या वापरासाठी म्हणून सोडले होते. कालव्यातील पाण्याचे आवर्तन सुरू असताना कालव्याच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला, तसेच पोलिसांचा व पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवून पाणीचोरी होऊ दिली नव्हती.