शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

पाणी उजनीत सोडू नये

By admin | Updated: November 12, 2015 02:28 IST

चासकमान धरणाचे पाणी उजनी धरणात सोडण्याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने एकतर्फी घेतलेल्या निर्णयास स्थगिती मिळावी

रांजणगाव गणपती : चासकमान धरणाचे पाणी उजनी धरणात सोडण्याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने एकतर्फी घेतलेल्या निर्णयास स्थगिती मिळावी म्हणून दाखल केलेल्या अर्जावर १७ नोव्हेंबरला मुंबई येथे सुनावणी होणार आहे. तोपर्यंत चासकमानचे पाणी उजनी धरणात सोडू नये, असे आवाहन माजी आमदार अशोक पवार यांनी केले आहे.निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी पुणे, कार्यकारी संचालक पाटबंधारे विभाग, मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता चासकमान प्रकल्प यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, चासकमान धरणाचे ३.१४ टीएमसी पाणी उजनी जलाशयात सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने घेतला आहे तो घेतांना चासकमानच्या लाभार्थ्यांना विचारात घेतले नाही. त्यांना यासंबधी आपले म्हणणे मांडण्याची संधी सुध्दा दिली नसून तो संपूर्णपणे एकतर्फी व चुकीचा घेतला आहे. या निर्णयाविरोधात पवार यांनी लाभार्थ्यांच्या वतीने उच्च न्यायालयात प्राधिकरणाच्या निर्णया विरोधात अपिल करावयाचे असल्याने प्राधिकरणाने त्यांच्या स्वत:च्या पाणी सोडण्याच्या निर्णयास स्थगिती द्यावी यासाठी प्राधिकरणाचे सदस्य सोडल यांचेकडे अर्ज सादर केला होता.या अर्जातील चासकमानचे पाणी उजनीला सोडण्यासंदर्भातील शेतक-यांच्या भावना अडीअडचणींचा विचार करुन या अर्जाची सुनावणी येत्या १७ तारखेला मुंबई येथे प्राधिकरणाच्या कार्यालयात होणार असल्याचे पवार यांनी सांगितले. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शिरुर तालुकयातील कोळगाव डोळस, निर्वी, गुनाट, कासारी, भांबार्डे, निमगाव म्हाळुंगी, न्हावरा, खंडाळे, कोंढापुरी, अांबळे, करंजावणे यासह तालुकयातील पश्चिम पटटयातील गावामंध्ये आताच मोठया प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. (वार्ताहर)