शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

रेव्हेन्यू कॉलनीत पाण्याचा प्रश्न गंभीर, प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:08 IST

रेव्हेन्यू कॉलनीत मागील सात ते आठ वर्षांपासून नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. मागील दोन वर्षांपासून हा पाणी ...

रेव्हेन्यू कॉलनीत मागील सात ते आठ वर्षांपासून नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. मागील दोन वर्षांपासून हा पाणी प्रश्न फारच त्रासदायक ठरू लागल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महानगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी अर्ज, विनंत्या आणि प्रसंगी आंदोलने करूनही आम्हाला पाणी पुरवठा सुरळीतपणे झाला नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

कॉलनीत जुन्या घरांच्यावर बांधकाम झाली असून मोठमोठ्या इमारती बांधल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर शेजारी मॉडर्न महाविद्यालय असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी रेव्हेन्यू कॉलनीतील वेगवेगळ्या वसतिगृहात भाड्याने राहतात. त्यामुळे कॉलनीतील लोकसंख्या वाढली आहे.

रेव्हेन्यू कॉलनीत सेनापती बापट रोडवरील पाईपलाईनमार्फत पाणी पुरवठा होतो. तिथून जी लाईन येते त्याच्या शेवटच्या टप्प्यावर आणि टेकडीवर ही कॉलनी असल्याने पाणी पुरवठा दाबाने होत नाही. म्हणून आता मनपाने एकतर पाईपलाईनचा आकार वाढवावा किंवा आम्हाला दररोज मुबलक पाणी पुरवठ्याची सोय करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मागील दोन वर्षांपासून आम्ही पाण्याचा टंचाईचा सामना करत आहोत. महापालिकेने आमच्या पाणीप्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केले आहे. वेळोवेळी अर्ज, विनंत्या करूनही प्रश्न सुटलेला नाही. आता या प्रश्नावर कायमचा तोडगा काढायला हवा.

अरुण जोशी

ज्येष्ठ नागरिक, रेव्हेन्यू कॉलनी