शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

भोरकरबाडी बंधाऱ्यातून पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:21 IST

भोरकरवाडीच्या बंधाऱ्यातील पाण्यावर कळंब ( ता. इंदापूर ) येथील व कळंबोली ( ता. माळशिरस ) येथील हजारो हेक्टर शेती ...

भोरकरवाडीच्या बंधाऱ्यातील पाण्यावर कळंब ( ता. इंदापूर ) येथील व कळंबोली ( ता. माळशिरस ) येथील हजारो हेक्टर शेती अवलंबून आहे. अनेक शेतकºयांनी उन्हाळ्यात शेतीला पाणी कमी पडू नये यासाठी दरवर्षी शेतकरी लोकवर्गणीतून बंधाऱ्यातील गळती थांबविण्यासाठी कामे करून घेतात. यावर्षी शेतकरी अवकाळी पावसामुळे अक्षरश: उध्वस्त झाला आहे.वेळीच पाणी गळती थांबवली नाही तर ऐन उन्हाळ्यात बंधारा कोरडा पडण्याची शक्यता आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यानी तात्काळ पाणी गळती थांबवावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे.

—————————————————

फोटो ओळी:- भोरकरवाडीच्या बंधाऱ्यातील पाणी गळती होत असल्याने ऐन उन्हाळ्यात बंधारा कोरडा पडण्याची शक्यता आहे.

०२१२२०२०-बारामती-०६

——————————————

===Photopath===

021220\02pun_2_02122020_6.jpg

===Caption===

भोरकरवाडीच्या बंधाºयातील पाणी गळती होत असल्याने ऐन उन्हाळ्यात बंधारा कोरडा पडण्याची शक्यता आहे.