शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

पाणी मुबलक, त्याचे व्यवस्थापन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:13 IST

पुणे : “राज्यातच नव्हे तर देशातही पाणी मुबलक प्रमाणात आहे, मात्र त्याचे व्यवस्थापन नाही,” असे मत शुक्रवारी (दि.२६) जलमंथन ...

पुणे : “राज्यातच नव्हे तर देशातही पाणी मुबलक प्रमाणात आहे, मात्र त्याचे व्यवस्थापन नाही,” असे मत शुक्रवारी (दि.२६) जलमंथन परिषदेत बहुसंख्य तज्ज्ञांनी व्यक्त केले.

फोरम फॉर इंटेलेक्च्यूअल्स व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांनी परिषदेचे आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे, सतीश खाडे, भक्ती जाधव ऑनलाइन माध्यमातून तर माजी जलसचिव डॉ. दि. मा. मोरे, जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे, सुरेश खानापूरकर, डॉ. दत्ता देशकर, अभिजित घोरपडे, रवींद्र धारिया आदी प्रत्यक्ष उपस्थित होते.

पाण्याचे व्यवस्थापन नसल्याबद्दल अनेकांनी खंत व्यक्त केली. समान पद्धतीने वाटप होत नाही. धरणांची दुरूस्तीची कामे होत नाहीत, अशी तक्रार काहींनी केली. धरणांच्या उंचीचा अभ्यास करून धरणे बांधली गेली नाहीत, त्यामुळे कुठे पाणी साचते तर कुठे वाहून जाते, अशीही टीका करण्यात आली.