शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

नदीच्या तीरावर गाव मात्र पाण्यासाठी धावाधाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:18 IST

प्रशासनाच्या हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे आरो प्लांट बंद आहे, त्यामुळे नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आले आहे. गाव जरी पाण्याने ...

प्रशासनाच्या हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे आरो प्लांट बंद आहे, त्यामुळे नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आले आहे. गाव जरी पाण्याने भरलेल्या नदीच्या तीरावर असले तरी पिण्यासाठी शुद्ध पाणी लागते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने वाॅटर फिल्टर प्लांट सुरू करण्यात आला होता. केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या वॉटर प्लांट पाच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नाही. येलवाडी गावात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची धावपळ घरोघरी पाहावयास मिळत आहे.

दरम्यान, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचे लक्षात येताच काही वॉटर एटीएम सेंटरने अन्य ठिकाणाहून वाहतूक करुन प्रक्रिया केलेले पाणी नागरिकांच्या दारापर्यंत पोहचविण्याची कामगिरी काही विक्रेत्यांनी पार पाडली. सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकांची गरज ओळखून आपल्याकडील पिण्याचा पाणीसाठा खुला केला आहे.

येलवाडी गावात मोठ्या प्रमाणात शेतकरीवर्ग आहे त्यामुळे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत शेतात काम करावे लागते. त्यातच आपल्या मिळालेल्या वेळेत पाणी आणण्यासाठी फिल्टर प्लांट जावे लागते. परंतु ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या वॉटर फिल्टर प्लांटला वेळेचे बंधन असल्यामुळे इतर दिवशीही नागरिकांची अडचण निर्माण होते. त्यामुळे फक्त रात्रीच्या वेळी वॉटर फिल्टर प्लांट बंद करावा व नागरिकांसाठी दिवसभर खुला करण्याची मागणी माजी सरपंच नितीन गाडे यांनी केली आहे.

येलवाडी गावातील पिण्याचा पाण्याचा वाॅटर फिल्टर प्लांट पाच दिवसापासून बंद आहे.