शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

पुरंदरचा पाणीप्रश्न सोडवू : विजय शिवतारे

By admin | Updated: June 27, 2014 22:32 IST

जलसंपदा विभागाकडे तत्त्वत: मान्यतेसाठी पाठविली आहे, अशी माहिती आमदार विजय शिवतारे यांनी सासवड येथे पत्रकार परिषदेत दिली.

सासवड : पुरंदर तालुक्यासाठी गुंजवणी धरणातून बंद पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याची योजना असून, नीरा देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांनी जलसंपदा विभागाकडे तत्त्वत: मान्यतेसाठी पाठविली आहे, अशी माहिती आमदार विजय शिवतारे यांनी सासवड येथे पत्रकार परिषदेत दिली.
वीर धरणामध्ये येणारे गुंजवणी धरणाचे 2 टीएमसी पाणी पुरंदरसाठी राखीव आहे. हे पाणी पुरंदरला मिळावे, यासाठी शिवतारे यांनी शासनाकडे पुरंदर कृषी संजीवनी योजना सादर केली होती. यासाठी सासवड येथे उपोषण केले होते. उपोषणानंतर मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या 
बैठकीत इतर मंत्र्यांनी वीर धरणातून पाणी देण्यास विरोध केला व पाण्यासाठी दुसरा पर्याय सुचविण्यास सांगितले. यातूनही सुधारित योजना तयार करण्यात आल्याचे शिवतारे म्हणाले.
वेल्हा तालुक्यातील 485 हेक्टर व भोरमधील 5985 हेक्टर जमिनीला लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे क:हा नदीच्या दक्षिणोकडील सर्व गावांना लाभ होईल. या गावांना सध्या कोणत्याही योजनेतून पाणी मिळत नाही. गुंजवणी धरणाच्या पाण्यातून नाझरे, पिलाणवाडी घोरवडी धरणात दुष्काळाच्या काळात पाणी सोडता येईल, अशी सोय आहे.
बंद पाइपलाइनमुळे जमीन अधिग्रहणाचा प्रश्न येणार नाही लाभ क्षेत्रत वाढ होईल, असे शिवतारे यांनी सांगितले.  या योजनेसाठी आपण मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांच्यासह 8-9 बैठका घेतल्या. 
विधानसभेत तारांकित प्रश्न, स्थगन प्रस्ताव, कपात सूचना, लक्षवेधी इत्यादी सर्व प्रकारांचा वापर केला. आता नीरा देवधर प्रकल्पाच्या अधिक:यांनी ही योजना जलसंपदा विभागाकडे पाठविली आहे.(वार्ताहर)
 
4गुंजवणी धरणातून पाइपलाइन टाकून पाणी आणायचे, दिवले येथून पाणी उचलून नारायणपूर येथे आणायचे व तालुक्यात वितरण करायचे, अशी योजना आहे. यासाठी 96 किलोमीटर पाइपलाइन टाकावी लागणार आहे. योजनेचा अंदाजे खर्च 3क्6 कोटी रुपये आहे. दिवले प्रमाणोच हरगुडेपासून पाणी कांबळवाडी येथे येईल व तेथून सायफन पद्धतीने राख, वाल्हे गावापयर्ंत जाईल. या पाण्याचा फायदा तालुक्यातील 3क् हजार एकर क्षेत्रस होईल.
 
पुरंदर कृषी संजीवनी योजनेत पाणी उचलण्याचे दोन टप्पे आहेत. 
टप्पा क्रमांक 1 दिवले अंतर्गत येणारी गावे पुढीलप्रमाणो : नारायणपूर, पोखर, नारायण पेठ, भिवडी, चांबळी, हिवरे कोडीत, सासवड.
वाढीव हद्दीतील मळे : खळद, रासकर मळा, कुंभार वळण, एखतपूर, मुंजावाडी, खानवडी, वाळुंज, निळुंज, शिवरी, जेजुरी 
ग्रामीण टप्पा क्रमांक 2 कांबल वाडी : पांगारे, शिंदेवाडी यासह वाल्हे, राखगाव पयर्ंतची सर्व गावे.
 
वीर धरणाऐवजी थेट गुंजवणी धरणातून पाणी आणण्याची योजना आपण चिकाटीने व धडाडीने मार्गी लावून पुरंदरच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवू.-विजय शिवतारे, आमदार