शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वानरसेनेच्या कलेतून भिंती झाल्या जिवंत

By admin | Updated: January 13, 2017 03:45 IST

थुंक्यांच्या पिंकांनी लालीलाल झालेल्या किंवा जाहिरातींच्या पत्रकांची ठिगळे लागलेल्या भिंती पाहण्याची सवय लागलीय

पुणे : थुंक्यांच्या पिंकांनी लालीलाल झालेल्या किंवा जाहिरातींच्या पत्रकांची ठिगळे लागलेल्या भिंती पाहण्याची सवय लागलीय. देवादिकांच्या तसबिरी लावण्याची उपाययोजना करण्याची वेळ येते. पण पुण्यातील आयटीतील काही तरुणांच्या कल्पनेतून रंगविलेल्या भिंती आता जिवंत झाल्या आहेत. आयटीमध्ये काम करणारा स्वप्निल कुमावत आणि त्याच्या आठ मित्र- मैत्रिणींनी एकत्र येऊन शहराच्या विविध भागातील भिंतींवर या मानवी भावभावना रेखाटल्या आहेत. स्वप्निल म्हणाला, ‘‘आम्ही सर्वजण आयटी कंपन्यामध्ये काम करतो. सामान्यांशी जोडले जातानाच कलेलाही व्यासपीठ मिळावे यासाठी आम्ही वानरसेना नावाच्या ग्रुपची सुरूवात केली. यामध्ये आयटीमध्ये काम करणारे अनेक तरुण असून हे हौशी कलाकार सुटीच्या दिवशी एकत्र येऊन आपली कला जोपासतात. वानरसेनेच्या वतीने भिंती रंगविण्याच्या कलेची सुरूवात खराडी येथील एका सोसायटीच्या भिंत रंगविण्यापासून झाली. पहिल्याच प्रयत्नांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. लहानांच्या चेहऱ्यावर हसूही उमटले; कारण ही भिंत रंगविण्यासाठी त्या चिमुकल्यांचादेखील तितकाच सहभाग होता. त्यानंतर वाघोलीतील एका अनाथ आश्रमाच्या आवारातील भिंती रंगविल्या. (प्रतिनिधी)