शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

आरपीआयमध्ये दोन गट

By admin | Updated: February 5, 2017 03:47 IST

भारतीय जनता पक्षासोबत महापालिका निवडणुकीमध्ये युती करून उमेदवारी मिळवताना शहराध्यक्षांसह उमेदवारांनी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले)

पुणे : भारतीय जनता पक्षासोबत महापालिका निवडणुकीमध्ये युती करून उमेदवारी मिळवताना शहराध्यक्षांसह उमेदवारांनी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले) अस्तित्व संपुष्टात आणण्याचा डाव रचल्याचा आरोप पक्षातील नाराज गटाकडून करण्यात आला आहे. महापालिका जागावाटपावरून आरपीआयमध्ये शहरात दोन गट पडले असून नाराज गट रविवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निषेध सभा घेऊन निदर्शने करणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांना अंधारात ठेवण्यात आल्याचा आरोपही शासकीय विश्रामगृहामध्ये घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये करण्यात आला. या बैठकीला युवक शहराध्यक्ष शैलेश चव्हाण, अशोक शिरोळे, तानाजी ताकपेरे, बाळासाहेब शेलार, बाबा लोखंडे, बाबासाहेब साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कमळ चिन्हावर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षाचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत पक्षाध्यक्ष आठवलेंकडे दाद मागण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)पक्षाला स्वतंत्र चिन्ह अद्याप मिळालेले नाही. नवे चिन्ह घेऊन मतदारांपर्यंत तो पोहोचवणे शक्य होत नाही. या अडचणीचा विचार करूनच कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्षाचे निरीक्षक, शहर संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे घेतला आहे. - बाळासाहेब जानराव, ज्येष्ठ नेते, रिपाइं, आठवले गट