शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय विवाहासाठी आता अडीच लाखांचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2015 01:19 IST

सामाजिक विषमता दूर होऊन समाजामध्ये समतेची भावना रुजावी, एकात्मता दृढ व्हावी, समाज एकसंध व्हावा, जातीपातीचे समूळ निर्मूलन व्हावे यासाठी शासनाच्या वतीने

पुणे : सामाजिक विषमता दूर होऊन समाजामध्ये समतेची भावना रुजावी, एकात्मता दृढ व्हावी, समाज एकसंध व्हावा, जातीपातीचे समूळ निर्मूलन व्हावे यासाठी शासनाच्या वतीने एकात्मिक आंतरजातीय विवाह ही नवीन योजना सुरु केली असून, या योजनेतंर्गंत शासनाच्या वतीने नवदाम्पत्यास तब्बल अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर फाउंडेशन, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अडीच लाखांचे अनुदान देण्यात येणार असून, यातील सव्वा लाख संबंधित दाम्पत्याच्या संयुक्त नावाने धनादेशाद्वारे व ५० टक्के रक्कम सव्वा लाख पाच वर्षांसाठी दोघांच्या नावावर फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येणार आहे. हे अनुदान मंजूर करण्याचे अधिकार केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व डॉ. आंबेडकर फाउंडेशनचे व्यवस्थापक यांना आहेत. परंतु यासाठी दरवर्षी राज्यातून केवळ ३३ अर्जच स्वीकारण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित आमदार, खासदार, जिल्हाधिकारी यांच्या शिफारशीने राज्य शासनद्वारे भारत शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत.