शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

विवेकानंदांचे विचार आचरणात आणा

By admin | Updated: January 13, 2017 02:40 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात अज्ञान, मागासलेपणा आदींनी देशातील समाजव्यवस्था बरबटलेली असताना प्रतिकूल

वाकड : स्वातंत्र्यपूर्व काळात अज्ञान, मागासलेपणा आदींनी देशातील समाजव्यवस्था बरबटलेली असताना प्रतिकूल आणि खडतर काळात आधुनिक भारताचे स्वप्न पाहत त्याग आणि सहिष्णुतेच्या विचारांची संपूर्ण जगाला वेगळी ओळख करून देणाऱ्या स्वामी विवेकानंदांचे विचार आचरणात आणायला हवेत, असे आवाहन भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.वाकड येथील इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स या संस्थेच्या प्रवेशद्वारात विवेकानंदांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण पाटील यांच्या हस्ते झाले. संस्थेच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात झालेल्या भाषणात प्रतिभा पाटील यांनी विवेकानंदांच्या जीवनातील अनेक पैलूंचा उलघडा केला. या वेळी डॉ. देविसिंह शेखावत, संस्थेचे संस्थापक संचालक एन. सी. जोशी, अध्यक्ष एस. के करंदीकर, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या अध्यक्षा मंदाकिनी जोशी, वि. आर. ताम्हणकर, सभासद अनंता झांजले, शा. बा. मुजुमदार, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजी कदम, डॉ. एस. एफ. पाटील, सुभाष जाधवर, राम ताकवले उपस्थित होते. (वार्ताहर)