शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

माणूस कसा घडेल याचा व्हावा विचार

By admin | Updated: October 16, 2015 00:45 IST

सध्याच्या शिक्षणातून माणूस कसा घडेल, याचा विचार करण्याची शिक्षण संस्थांना गरज असल्याचे मत भैयाजी जोशी यांनी व्यक्त केले.

पिंपरी : सध्याच्या शिक्षणातून माणूस कसा घडेल, याचा विचार करण्याची शिक्षण संस्थांना गरज असल्याचे मत भैयाजी जोशी यांनी व्यक्त केले.पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् भारतीय शिक्षण मंडळाच्या वतीने ‘भारतीय पारंपरिक शिक्षणपद्धती- वर्तमान दृष्टी’ विषयावर आयोजित परिषदेच्या समारोपावेळी ते बोलत होते. या वेळी पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश जोशी, विभाग संघचालक अप्पा गवारे, संस्थेचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह अ‍ॅड. सतीश गोरडे, भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक, गुरुकुलम प्रधानाचार्य पूनम गुजर, सहकार्यवाह विलास लांडगे आदी उपस्थित होते. चिंचवडगाव येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथे भारतीय पारंपरिक शिक्षण पद्धतीवर दोन दिवसीय सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनिरुद्ध देशपांडे, गिरीश प्रभुणे, डॉ. यशवंत पाठक, वामन गोगटे, वामन अभ्यंकर, इंदुमती काटदरे, मीनल दशपुत्रे, सुभाषमहाराज गेठे, रेणू दांडेकर, महेश शर्मा, सुनील देशपांडे, डॉ. अनघा लवळेकर, डॉ. दत्तात्रय तापकीर, मिलिंद कांबळे, दिलीप केळकर, ल. का. मोहरील, डॉ. अनिल सहस्रबुद्धे, रमेश पानसे आदींनी मार्गदर्शन केले. पूनम गुजर यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. सतीश गोरडे यांनी आभार मानले. हरी भारती, रवींद्र नामदे, नितीन बारणे, गतिराम भोईर, नटराज जगताप, नीता कानिटकर आदींनी संयोजन केले. (प्रतिनिधी)