शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

...तर कालव्याची दारे उघडणार

By admin | Updated: August 19, 2015 00:12 IST

नीरा डाव्या कालव्याला पाणी सोडून महिना झाला तरी इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वितरिकांना पाणी सोडले नाही. त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाला आहे

लासुर्णे : नीरा डाव्या कालव्याला पाणी सोडून महिना झाला तरी इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वितरिकांना पाणी सोडले नाही. त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी कालवा फोडण्याचा इशारा दिल्यानंतर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव यांनी लासुर्णे येथे शेतकऱ्यांची भेट घेतली. या वेळी शेतकऱ्यांनी कालव्याची दारे उघडून पाणी आणणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. पाटबंधारे विभागाचे ‘टेल टू हेड’ असे पाणी वाटपाचे नियोजन असतानादेखील पाटबंधारे विभागाने काटेवाडी (ता. बारामती) येथील वितरिकेंना पाणी सोडले आहे. तसेच वितरिका क्रमांक ५९ या ठिकाणी बरेच दिवस पाणी सुरू आहे. यामुळे वितरिका क्रमांक ४३ व ४६ ला पाणी मिळण्यास उशीर होत आहे. याचा फटका येथील पिकांना बसत आहे. या वेळी गणेश फडतरे, विजय निंबाळकर, उल्हास जाचक, अरुण कदम, महादेव मोहिते, तुकाराम कुंभार, बाळासाहेब सपकळ, बाबासो वाघमोडे, शिवाजी दडस, मोहन निंबाळकर आदी शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)