शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

पाण्याअभावी ऊस, केळी पिके गेली वाया

By admin | Updated: May 19, 2017 04:33 IST

इंदापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील केळी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केळीच्या बागा चक्क सोडून दिल्या आहेत.

- लोकमत न्यूज नेटवर्क

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील केळी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केळीच्या बागा चक्क सोडून दिल्या आहेत. तर उसाला पाणी मिळत नसल्यामुळे परिसरातील पिके वाया गेली आहेत.उष्णतामान सतत वरचेवर वाढत असल्याने याचा परिणाम शेतातील पिकावर झालेला आहे. तालुक्यात पश्चिमेकडील भागात थोरातवाडी, लासुर्णे, बेलवाडी या भागात शेकडो एकरात केळीची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात ही गावे केळी उत्पादनात अग्रेसर आहेत. मात्र या वर्षी तीव्र उन्हाळा असल्याने विहिरीच्या पाण्याने फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठला आहे. इंधन विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्याने उसाला व केळीला पाणीपुरवठा करणे अवघड झाले असल्याने शेतकऱ्याने उसाच्या व केळीच्या बागेकडे दुर्लक्ष केलेले आहे.पाणीच नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यापुढे केळी व ऊस जळून जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येत आहे. ऊसपिके जागेवर जळून गेल्यामुळे तालुक्यातील तीनही सहकारी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर याचा परिणाम होणार आहे. डाळिंबाच्या बागेकडेही शेतकऱ्याने दुर्लक्ष केल्याने डाळिंबाच्या बागा जागेवर होरपळून जळून खाक होताना दिसत आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तहसीलदारांनी जागेवर पंचनामा करून आर्थिकदृष्ट्या आधार देण्याची गरज आहे.