शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

...तर पुण्याचे पाणीही रोखू!

By admin | Updated: February 12, 2015 02:27 IST

भामा-आसखेड धरणातून पुण्याला जाणाऱ्या जलवाहिनीतून आळंदी शहराला पाणी देण्यास पुणे महापालिका तयार नसेल, तर या जलवाहिनीचे काम होवू देणार नाही.

पुणे : भामा-आसखेड धरणातून पुण्याला जाणाऱ्या जलवाहिनीतून आळंदी शहराला पाणी देण्यास पुणे महापालिका तयार नसेल, तर या जलवाहिनीचे काम होवू देणार नाही. हे पाणी आमच्या हक्क्याचे आहे, अशा तीव्र प्रतिक्रिया आळंदीकरांच्या येत आहेत. आळंदी पालिकेने सर्वसाधारण सभेत १२ डिसेंबर २०१४ला ठराव करून पुणे महापालिकेकडे जाणाऱ्या पाणी योजनेस जोड देऊन पाणी घेण्याचा ठराव केला व मशी मागणी पुणे महापालिकेकडे केली होती. त्याला उत्तर म्हणून पाणी देणे शक्य नसल्याचे पुणे महापालिकेने स्पष्ट केले आहे. पुणे महापालिकेने काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करीत हे पाणी आळंदीला देता येणार नाही, असे कळविले आहे. यावर आळंदीकरांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.खेडचे आमदार सुरेश गारे यांनी, पुणे महापालिकेने उपस्थित केलेले मुद्दे हे वरवरचे आहेत. आम्ही काय वैयक्तिक कामासाठी पाणी मागत नाही. आळंदी हे तीर्थक्षेत्र असून, येथे दररोज व यात्रेनिमित्त लाखो भाविक येतात. त्यांना दूषित पाणी प्यावे लागते. असे असताना जर पाणी देण्यास विरोध होणार असेल, तर आळंदीकरही याला उत्तर देतील. आम्ही महापालिकेशी चर्चा करून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. आळंदीचे नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांनी थेट इशारा देत, जर पाणी मिळणार नसेल, तर आम्ही पुण्याला जाणारे पाणी रोखू. हे पाणी आमच्या हक्काचे आहे. ते मिळालेच पाहिजे. कोणाला काय कारवाई करायची, ते करू द्या. आम्ही पाईपलाईनचे काम होऊ देणार नाही.शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राम गावडे यांनीही तर पाईपलाईन आमच्या हद्दीत खोदू देणार नाही असा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)