शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

सरळ सेवेसाठी कंपनी निवडण्याची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:28 IST

पुणे: सरळ सेवा पद भरतीसाठी महाआयटीकडून कंपन्यांच्या निवड प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. मात्र, काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्यांची नावे ...

पुणे: सरळ सेवा पद भरतीसाठी महाआयटीकडून कंपन्यांच्या निवड प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. मात्र, काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्यांची नावे निवड यादीमध्ये दिसत असल्याने पुन्हा भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार होणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली . या पार्श्वभूमीवर महाआयटीकडून सरळ सेवा पद भरतीसाठी सुमारे २५ वेळा मुदतवाढ देऊन कंपन्यांकडून अर्ज मागविण्यात आले. मात्र, लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सर्व भरती प्रक्रिया राबविण्यास संदर्भात सामान्य प्रशासन विभागातर्फे नुकतीच बैठक घेण्यात आली होती. मात्र, काळ्या यादीतील कंपन्यांनी निवड करण्याबाबत शासन स्तरावर हालचाली होत असल्याचे दिसून येते आहे,असे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव म्हणाले, सरळ सेवा पदभरतीसाठी मनविसेकडून शासनाकडे पाठपुरावा केला जात होता.ओएमआर पद्धतीने सरळ सेवा पदभरती करण्यासाठी महाआयटीतर्फे कंपनीची निवड प्रक्रिया पूर्ण केली जात असून येत्या दोन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर कंपन्यांची अंतिम निवड यादी तंत्रज्ञान विभागाकडे पाठविली जाणार असल्याचे महाआयटीने मनविसेला कळविण्यात आले आहे. त्यामुळे सरळ सेवा पदभरतीचा मार्ग मोकळा झाला.