शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

गावात आता कितीही पतपुरवठा सोसायट्या

By admin | Updated: February 15, 2017 02:16 IST

एका गावात एकापेक्षा जास्त कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांची उभारणी करणे आता, शक्य होणार आहे.

पुणे : एका गावात एकापेक्षा जास्त कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांची उभारणी करणे आता, शक्य होणार आहे. राज्य सरकारने आपल्या नियमात तसा बदल केला असून, त्याचे शुद्धीपत्रकदेखील काढले आहे. नवीन कृषी पतपुरवठा सहकारी संस्थेची उभारणी करायची असल्यास त्या गावात पूर्वी अशी संस्था अस्तित्वात नसणे आवश्यक होते. त्यामुळे एकापेक्षा अधिक संस्था उभारण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने राज्य सरकारला मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.नवीन संस्थांना परवानगी देण्यासाठी सरकारला कृषी पतपुरवठा संस्थांबाबत २३ सप्टेंबर २०१३ साली घेतलेल्या अध्यादेशात दुरुस्ती करणे गरजेचे होते. त्यानुसार पतपुरवठा संस्थेच्या निकषात बदल करण्यात आले आहेत. आता नियोजित प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थेने नोंदणीपूर्वी ५ लाख रुपयांचे भाग भांडवल जमा करणे आवश्यक आहे. तसेच नोंदणीनंतर एक वर्षाच्या कालावधीत किमान एक व्यवसाय सुरू करण्याचे बंधन घातले आहे, असे निकष पूर्ण केल्यास एका गावात एकाहून अधिक संस्था सुरू करता येतील.(प्रतिनिधी)