शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सिंहगड किल्ला स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:10 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रत्येक किल्ला म्हणजे पराक्रम, शौर्य, शिस्तीचा इतिहास सांगणारा आहे, परंतु पर्यटकांमुळे किल्ल्यांवर अस्वस्थतेचे साम्राज्य निर्माण ...

छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रत्येक किल्ला म्हणजे पराक्रम, शौर्य, शिस्तीचा इतिहास सांगणारा आहे, परंतु पर्यटकांमुळे किल्ल्यांवर अस्वस्थतेचे साम्राज्य निर्माण होत आहे. या वास्तूचे पावित्र्य राखले जावे, तसेच तेथील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जोपासला जावा या उद्देशाने ही स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी होत असते, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले सिंहगडवर देखील मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा केला जातो. तत्पूर्वी किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली.

या स्वच्छता अभियानामध्ये उपाध्यक्ष हेमेंद्र जोशी, महेश भोसले, अभिषेक तापकीर, तुषार कुटे, सचिन मणेरे, किरण हगवणे, संजय वर्मा, पश्चिम हवेलीचे अध्यक्ष अनिरुद्ध यादव, दीपक रजपूत, बाजीराव पारगे, शरद गुजर, अतुल चाकणकर, स्वप्निल क्षीरसागर, शुभम भोंगळे, मुक्ता पुंडे, दीपा परब, विशाल बोडके, रोहन जाधव, अक्षय भरते, संकेत बिरामणे, ओंकार डवरी व मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्च्याच्या वतीने करण्यात आले होते.