शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

... तर शिवरायांनी विरोध केला असता!

By admin | Updated: May 1, 2017 02:34 IST

आज शिवाजीमहाराज असते, तर कोट्यवधी रुपये खर्च करून अरबी समुद्रात पुतळा उभारण्यासाठी त्यांनी स्वत:च विरोध केला

पिंपरी : आज शिवाजीमहाराज असते, तर कोट्यवधी रुपये खर्च करून अरबी समुद्रात पुतळा उभारण्यासाठी त्यांनी स्वत:च विरोध केला असता, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे यांनी केले. चिंचवडगावातील गांधी पेठ तालीम मित्रमंडळ आयोजित पाचदिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ते बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद पवार अध्यक्षस्थानी होते; तसेच बाळासाहेब मरळ, मुख्य संयोजक राजाभाऊ गोलांडे, मंडळाचे सचिव गजानन चिंचवडे, प्रदीप पवार उपस्थित होते. सरोदे म्हणाले, ‘‘नुसते उंच झेंडे लावले आणि कोट्यवधी रुपये उधळून पुतळे उभारले, की सर्वसामान्य माणसांच्या जगण्यात कोणता फरक पडतो; परंतु असा प्रश्न विचारण्याची कोणी हिंमत करू शकत नाही.’’कालिदास यादव, सुहास पोफळे, महेश गावडे, ज्ञानोबा जाधव, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजन केले. वैभव गोडसे यांनी सूत्रसंचालन केले. महेश बारसावडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)अतुलनीय भारत’ यांसारख्या फसव्या जाहिराती केल्या जातात. नागरिकांकडून कररूपाने गोळा झालेल्या पैशांतून मोठे बॅनर लावले जातात; पण अशा प्रतीकात्मक पद्धतीने देशप्रेम व्यक्त केल्याने लोकशाही सुदृढ होत नाही किंवा समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचत नाही. राजकीय पक्ष आपले हेतू साध्य करण्यासाठी मोर्चे, आंदोलने करून विध्वंसक कारवाया करतात आणि सर्वसामान्य लोकांना वेठीस धरतात, असे सरोदे म्हणाले.प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याची गरजनुसती ‘मन की बात’ नको, आता थेट लोकांशी बोला. शासनाच्या चुकीच्या निर्णयांना ठाम विरोध केलाच पाहिजे. इंदिरा गांधी यांनी लोकशाहीविरोधी भूमिका घेताच जनतेने त्यांना उखडून फेकून दिले. आताच्या सरकारची त्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. ज्या वेळी एखादा राजकीय पक्ष खूप वाढतो, त्या वेळी सामान्य माणसांवर अन्याय वाढतो आहे. याचे ते लक्षण असते. निवडणुका जिंकल्या आणि बहुमत प्रस्थापित झाले म्हणजे तो राजकीय पक्ष चांगला असे मुळीच नसते. ईव्हीएम मशिन घोटाळा, अवास्तव टोल आकारणी, भयमुक्त राजकारण अशा अनेक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला पाहिजे, असे सरोदे म्हणाले.