शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

‘महावितरण’ कारभाराचा नागरिकांना बसतोय ‘शॉक’

By admin | Updated: March 28, 2017 02:20 IST

महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराचा सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच फटका बसत आहे

पिंपळवंडी : महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराचा सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच फटका बसत आहे. या मनमानी कारभारात सुधारणा न झाल्यास महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.परिसरात महावितरण कंपनीने अनेक ग्राहकांना फ्लॅश कंपनीचे मीटर बसविले आहे. हे मीटर प्रमाणापेक्षा जास्त वेगाने पळते. त्यामुळे ग्राहकांना जादा वीजबिल येत आहेत. याबाबत सुमारे एक हजार ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर, या बोगस मीटरची तपासणी करण्यात आली. या तपासणीत मीटर प्रमाणापेक्षा जास्त पळत असल्याचे आढळून आले आहे. परंतु, महावितरण कंपनीकडे नवीन मीटर नसल्याने एक महिन्यापूर्वी पुन्हा तेच नादुरुस्त मीटर बसविले आहेत, एक महिन्याचा कालावधी होऊनही नवीन मीटर बसविण्यात आले नाहीत, वीजबिल कमी करण्यासाठी महावितरण कंपणीचे उंबरठे झिजवावावे लागणार आहे. याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते फोन उचलत नाहीत तर पिंपळवंडी येथील कार्यालयाशी संपर्क साधला असता तेथील कर्मचाऱ्याने सांगितले की, नवीन मीटर उपलब्ध नसल्यामुळे मीटर बसविण्यास उशीर झाला आहे. मीटर आल्यावर ते तत्काळ बसविले जातील. ते कधी उपलब्ध होतील हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.आंदोलनाचा इशारामहावितरण कंपनीने वीजबिलांचे रीडिंग घेण्यासाठी ज्या ठेकेदाराला ठेका दिला आहे, त्या ठेकेदाराकडून व्यवस्थित रीडिंग घेतले जात नसल्यामुळे मनमानी पद्धतीने वीजआकारणी केली जात आहे. वीजबिल कमी करण्यास वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्यामुळे महावितरण कंपणीच्या मनमानी कारभाराला नागरिक कंटाळले असल्यामुळे आता थेट महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.