शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

‘महावितरण’ कारभाराचा नागरिकांना बसतोय ‘शॉक’

By admin | Updated: March 28, 2017 02:20 IST

महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराचा सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच फटका बसत आहे

पिंपळवंडी : महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराचा सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच फटका बसत आहे. या मनमानी कारभारात सुधारणा न झाल्यास महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.परिसरात महावितरण कंपनीने अनेक ग्राहकांना फ्लॅश कंपनीचे मीटर बसविले आहे. हे मीटर प्रमाणापेक्षा जास्त वेगाने पळते. त्यामुळे ग्राहकांना जादा वीजबिल येत आहेत. याबाबत सुमारे एक हजार ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर, या बोगस मीटरची तपासणी करण्यात आली. या तपासणीत मीटर प्रमाणापेक्षा जास्त पळत असल्याचे आढळून आले आहे. परंतु, महावितरण कंपनीकडे नवीन मीटर नसल्याने एक महिन्यापूर्वी पुन्हा तेच नादुरुस्त मीटर बसविले आहेत, एक महिन्याचा कालावधी होऊनही नवीन मीटर बसविण्यात आले नाहीत, वीजबिल कमी करण्यासाठी महावितरण कंपणीचे उंबरठे झिजवावावे लागणार आहे. याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते फोन उचलत नाहीत तर पिंपळवंडी येथील कार्यालयाशी संपर्क साधला असता तेथील कर्मचाऱ्याने सांगितले की, नवीन मीटर उपलब्ध नसल्यामुळे मीटर बसविण्यास उशीर झाला आहे. मीटर आल्यावर ते तत्काळ बसविले जातील. ते कधी उपलब्ध होतील हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.आंदोलनाचा इशारामहावितरण कंपनीने वीजबिलांचे रीडिंग घेण्यासाठी ज्या ठेकेदाराला ठेका दिला आहे, त्या ठेकेदाराकडून व्यवस्थित रीडिंग घेतले जात नसल्यामुळे मनमानी पद्धतीने वीजआकारणी केली जात आहे. वीजबिल कमी करण्यास वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्यामुळे महावितरण कंपणीच्या मनमानी कारभाराला नागरिक कंटाळले असल्यामुळे आता थेट महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.