शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शाळांनी खाल्ला विद्याथ्र्याचा पोषण आहार

By admin | Updated: December 9, 2014 23:25 IST

शाळांनी नेहमी गैरहजर राहत असलेल्या विद्याथ्र्याचा शालेय पोषाण आहार व शैक्षणिक साहित्य खाल्ले असल्याची धक्कादायक माहिती शिक्षण विभागाच्या निदर्शनास आली आहे.

पुणो : राज्यातील काही खासगी व विनाअनुदानित शाळांनी नेहमी गैरहजर राहत असलेल्या विद्याथ्र्याचा शालेय पोषाण आहार व शैक्षणिक साहित्य खाल्ले असल्याची धक्कादायक माहिती शिक्षण विभागाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे यापुढील काळात सर्व शाळांनी गैरहजर राहत असलेल्या विद्याथ्र्याचे वेगळे हजेरी पत्रक तयार करावे. तसेच, गैरहजर विद्याथ्र्याची नावे हजेरी पत्रकावर लाल पेनाने लिहून ठेवावीत, अशा सूचना राज्यातील सर्व शाळांना दिल्या जाणार आहेत. त्या संदर्भातील आवश्यक प्रक्रिया प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे सुरू करण्यात आली आहे.
विद्याथ्र्याचा खोटा पट दाखवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणा:या शाळांची माहिती पटपडताळणी मोहिमेतून समोर आली होती. 
त्यावर संबंधित शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियासुद्धा केली जाणार होती. परंतु, त्याला न्यायालनाने स्थगिती दिली. परिणामी विद्याथ्र्याची खोटी पटसंख्या दाखवून शासनाचा निधी लाटणा:या शाळांवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता गैरहजर विद्याथ्र्याच्या पोषण आहाराचा व शैक्षणिक साहित्याचा अपहार करणा:या शाळांवर कारवाई होणार का? असा प्रश्न शिक्षण विभागातील अधिका:यांकडूनच उपस्थित केला जात आहे.
मुंबई महापालिका कार्यक्षेत्रतील विद्याथ्र्याना पालिकेतर्फे गणवेश, टाय, बूट, स्वेटर, छत्री, कंपासपेटी अशा एकूण 27 वस्तूंचे वाटप केले जाते. परंतु, शाळांकडून गैरहजर विद्याथ्र्याचे साहित्य घेतले जाते. 
त्यामुळे शाळा तपासणीसाठी जाणा:या शिक्षणाधिका:यांनी संबंधित शाळेतील गैरहजर विद्यार्थाची तपासणी करावी. तसेच, यापुढील काळात गैरहजर विद्याथ्र्याची माहिती घेऊनच सर्व शाळांना पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि शालेय पोषण आहाराच्या खर्चाचे वितरण करावे, अशा सूचना शिक्षण विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.
(प्रतिनिधी)
 
4राज्यातील शाळांना शालेय पोषण आहारासह विविध प्रकारचे 
मोफत शैक्षणिक साहित्य दिले जाते. त्यामुळे सध्या अनेक खासगी व विनाअनुदानित शाळांना हजेरी पटावर असणा:या विद्यार्थाच्या संख्येनुसार शासनाकडून साहित्याचे वाटप केले जाते आहे. परंतु, शिक्षण हक्क कायद्यानुसार नेहमी गैरहजर राहणा:या कोणत्याही विद्याथ्र्याला शाळेतून काढून टाकता येत नाही. 
4त्यामुळे सर्वच शाळांमध्ये अनेक शालाबाह्य मुलांची नावे नोंदविली गेली आहे. मात्र, सर्वच शालाबाह्य मुले नियमितपणो शाळेत येत नाहीत. त्यातील काही मुले वर्षानुवर्षे शाळेत येत नाहीत. तरीही संबंधित विद्याथ्र्याचा पोषण आहाराचा खर्च आणि त्यांच्या वाटय़ाचे शैक्षणिक साहित्य शाळा घेत आहेत. 
4परिणामी, शासनाची फसवणूक होत आहे.त्यामुळे शिक्षण 
विभागाने गैरहजर विद्याथ्र्याचे वेगळे हजेरी पत्रक तयार 
करण्याचा मार्ग काढला आहे.
 
गैरहजर विद्याथ्र्यासाठी वेगळे हजेरी पत्रक किंवा त्यांची नावे मस्टरच्या शेवटी लाल पेनाने लिहून ठेवावीत, अशा सूचना राज्यातील सर्व शाळांना कराव्यात, असा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आह
 - गोविंद नांदेडे, 
राज्याचे प्राथमिक शिक्षण सहसंचालक