शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

सासवडला दररोज हजारो लिटर पाणी वाया

By admin | Updated: May 28, 2014 00:27 IST

पाणी जपून वापरा, पाणी काटकसरीने वापरा, नळाला तोट्या बसवून घ्या, अशी सासवडकर नागरिकांना परिचित असणारी दवंडी दर वर्षी सासवड नगरपालिकेकडून सर्व नागरिकांना ऐकविण्यात येते

दिवे : पाणी जपून वापरा, पाणी काटकसरीने वापरा, नळाला तोट्या बसवून घ्या, अशी सासवडकर नागरिकांना परिचित असणारी दवंडी दर वर्षी सासवड नगरपालिकेकडून सर्व नागरिकांना ऐकविण्यात येते. मात्र, याच नगर पालिकेच्या नळ जोडण्यांमधून गळतीमुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. संबंधित विभागाचे याकडे मात्र दुर्लक्ष आहे. नगरपालिका कार्यालयासाठी २४ तास पाण्याचे कनेक्शन आहे. त्यामधून हे पाणी वाया जाते. सासवडकरांना गेली कित्येक वर्षे नेहमी दिवसाआड पाणी सोडले जात आहे. वर पाणीबचतीचे उपदेश केले जातात. उन्हाळ्यात तर पाण्यासाठी सामान्य माणूस वणवण फिरत असतो. पण नगरपालिका स्वत:च्या नळजोडाबाबत गळती होत असली तरी उदासीन का, हे मोठे कोडे आहे. पाणी बचत झाली पाहिजे हे सर्वांना मान्य आहे. पण नगरपालिकेनेच आपल्या लाईन तपासून पाहिल्यास अशा गळणार्‍या लाईनमधून अशुद्ध पाणीपुरवठा होऊन पाण्याद्वारे अनारोग्य पसरू शकते याची जाण असावी, अशी नागरिकांची मागणी आहे.