शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

संस्कारपुष्प २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:15 IST

................ संसारात अनेक वर्षापासून प्राणी परिभ्रमण करत आहेत. मानवाला अनेक वर्षापासून क्रोधापासून मुक्तता हवी आहे. क्रोध हा अग्नीप्रमाणे असतो. ...

................

संसारात अनेक वर्षापासून प्राणी परिभ्रमण करत आहेत. मानवाला अनेक वर्षापासून क्रोधापासून मुक्तता हवी आहे. क्रोध हा अग्नीप्रमाणे असतो. एका क्षणात सर्व काही नष्ट करतो. मानवाला चांगले कार्य करण्यासाठी अनेक वर्ष लागतात, पण क्रोध मात्र काही मिनिटांत अनेक वर्ष कमावलेले गमावतो. क्रोधामुळे माणसाचे स्वत:वरील नियंत्रण पूर्णपणे जाते व त्याच्या हातून चुका घडू लागतात व मग त्याला या चुकांचे परिणाम भोगावे लागतात. क्रोध हे अनर्थाचे मुळ आहे. मनुष्याच्या शरीरातील सर्वात मोठा शत्रू हा क्रोध आहे. जेव्हा मानवास क्रोध येतो त्या वेळेस त्यांचे सर्व हावभाव, भाषा बदलते. क्रोधीत मानव क्रोधात अनेक चुकीच्या गोष्टी बोलून जातो. क्रोध हे मानसिक दुर्बलतेचे लक्षण आहे. क्रोधाची सुरूवात मुर्खतेने होते व शेवट पश्चातापाने होतो.

क्रोध जर नकारात्मकतेमुळे निर्माण झाला असेल, तर कुठलीही व्यक्ती त्या क्रोधावर नियंत्रण ठेऊ शकत नाही, कारण क्रोध ही "फलश्रुती" आहे. कुठल्या कारणांनी तुम्हाला राग येतो, क्रोध येतो, त्या कारणांना शोधून काढणे अतिशय गरजेचे आहे. लक्षात घ्या, "कारण" नष्ट केले म्हणजे "परिणाम" नष्ट होऊ लागतात आणि तुमच्या "क्रोधाचे" कारण होय. तुमच्या "चित्तातील नकारात्मक प्रवाह"जर तुम्ही नकारात्मक वृत्तीचे असाल, तर परिणाम स्वरूप तुम्हाला नेहमीच क्रोध येत राहील, परंतु जर तुम्ही सकारात्मक वृत्तीचे बनलात, तर आपोआपच तुमच्या नकारात्मकतेला आळा घातला जाईल. म्हणून तुम्ही क्रोधावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा क्रोध निर्माण होण्याचे मूळ कारण असलेल्या तुमच्या "नकारात्मक वृत्तीवर" नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक वृत्तीला नष्ट करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम नकारात्मक विचार करणे, बोलणे व ऐकणे बंद करा.

- प्रवर्तक तारकऋषिजी महाराज