शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
2
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
3
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
4
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
5
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
6
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
7
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
8
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
9
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
10
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
11
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
12
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
13
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
14
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
15
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
16
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
17
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
18
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
19
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
20
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
Daily Top 2Weekly Top 5

संस्कारपुष्प २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:15 IST

................ कषाय म्हणजेच तुमच्यामध्ये असलेल्या वाईट प्रवृत्ती होय. कषाय जेव्हा संपतो तेव्हा तुम्हाला मोक्ष मिळालेला असतो. या पर्वातील ...

................

कषाय म्हणजेच तुमच्यामध्ये असलेल्या वाईट प्रवृत्ती होय. कषाय जेव्हा संपतो तेव्हा तुम्हाला मोक्ष मिळालेला असतो. या पर्वातील चौथा दिवस तुम्हाला हेच सांगतो तुमच्यामध्ये असलेले कषाय नष्ट करा. कषाय मिटवून टाका. कष म्हणजे जो तुम्हाला पकडून ठेवतो. ज्या क्षणाला कषाय संपतो त्या क्षणाला तुम्हाला मोक्ष मिळालेला आहे. क्रोध, मान, माय, लोभ हे चार कषाय आहेत. या चार कषायवर विजय मिळवा आणि मोक्षाची प्राप्ती करा. स्वत:चे आत्मपरीक्षण करा. चार कषायमधील पहिला कषाय क्रोध, दिवसभरात अनेकदा आपण मन-वचन-कायाद्वारे क्रोध करतो. एखाद्याप्रति असलेला राग, घृणा, अनादर म्हणजे क्रोध होय. जेव्हा मानव क्रोध करतो तेव्हा त्यांची बुद्धी नष्ट झालेली असते. दुसरे कषाय म्हणजे मान म्हणजे अहंकार होय. मान असलेल्या व्यक्तीला वाटते मी या जगात सर्वात मोठा आहे. बाकी जग खाली आहे. माया म्हणजे छल, कपट म्हणजे माया होय. क्रोध नष्ट होऊ शकतो, मान असलेला व्यक्ती झुकू शकतो. माया सुटायला हवी. लोभ हा कषायमधील सर्वात भयंकर प्रकार आहे. पापाचा बाप कोण असेल तर तो लोभ होय.

- प्रवर्तक तारकऋषिजी महाराज