शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

संस्कारपुष्प २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:15 IST

................ कषाय म्हणजेच तुमच्यामध्ये असलेल्या वाईट प्रवृत्ती होय. कषाय जेव्हा संपतो तेव्हा तुम्हाला मोक्ष मिळालेला असतो. या पर्वातील ...

................

कषाय म्हणजेच तुमच्यामध्ये असलेल्या वाईट प्रवृत्ती होय. कषाय जेव्हा संपतो तेव्हा तुम्हाला मोक्ष मिळालेला असतो. या पर्वातील चौथा दिवस तुम्हाला हेच सांगतो तुमच्यामध्ये असलेले कषाय नष्ट करा. कषाय मिटवून टाका. कष म्हणजे जो तुम्हाला पकडून ठेवतो. ज्या क्षणाला कषाय संपतो त्या क्षणाला तुम्हाला मोक्ष मिळालेला आहे. क्रोध, मान, माय, लोभ हे चार कषाय आहेत. या चार कषायवर विजय मिळवा आणि मोक्षाची प्राप्ती करा. स्वत:चे आत्मपरीक्षण करा. चार कषायमधील पहिला कषाय क्रोध, दिवसभरात अनेकदा आपण मन-वचन-कायाद्वारे क्रोध करतो. एखाद्याप्रति असलेला राग, घृणा, अनादर म्हणजे क्रोध होय. जेव्हा मानव क्रोध करतो तेव्हा त्यांची बुद्धी नष्ट झालेली असते. दुसरे कषाय म्हणजे मान म्हणजे अहंकार होय. मान असलेल्या व्यक्तीला वाटते मी या जगात सर्वात मोठा आहे. बाकी जग खाली आहे. माया म्हणजे छल, कपट म्हणजे माया होय. क्रोध नष्ट होऊ शकतो, मान असलेला व्यक्ती झुकू शकतो. माया सुटायला हवी. लोभ हा कषायमधील सर्वात भयंकर प्रकार आहे. पापाचा बाप कोण असेल तर तो लोभ होय.

- प्रवर्तक तारकऋषिजी महाराज