शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

संस्कारपुष्प १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:14 IST

जैन धर्माचे अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामी आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महामानव होते. त्यांनी २६०० वर्षांपूर्वी ही सार्वत्रिक कल्पना दिली ...

जैन धर्माचे अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामी आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महामानव होते. त्यांनी २६०० वर्षांपूर्वी ही सार्वत्रिक कल्पना दिली होती की, या जगातील प्रत्येक आत्मा समान आहे आणि जो त्याची आंतरिक शक्ती जाणून घेऊन जागृत होतो तो परमात्मा बनू शकतो. ते कर्मविज्ञानाचे प्रवर्तक होते. त्यांनी सांगितले की, तुमचे खरे जग तुमच्यामध्ये आहे, जर तुम्हाला जग बदलायचे असेल तर स्वतःला बदला. हे जग कार्य-कारणभावाच्या नियमाने चालते. एका झाडाची ब्लूप्रिंट त्याच्या बीजामध्ये असते. त्याचप्रकारे आपण अनुभवत असलेल्या बाह्य घटनांची ब्लूप्रिंट आपल्या आतमध्ये असते. त्यालाच कर्म म्हणतात. कर्माचा स्वभाव आत्म्याच्या सामर्थ्यावर परिणाम करणे आहे. त्या कर्माला निष्फळ होण्यास धर्म मदत करू शकतो. त्यांनी धर्माची वैज्ञानिक व्याख्या ‘वत्थुसहावो धम्मो’ अशी प्रस्तुत केली. कोणत्याही पदार्थाचे आपल्या मूळ स्वभावामध्ये असणे हा त्याचा धर्म आहे. धर्माला व्यवहाराचे स्वरूप देण्यासाठी त्यांनी संघटना स्थापन केली त्यालाच जैन धार्मिक भाषेत ‘संघ’ म्हटले जाते. आपल्या जिवंत आचरणाच्या माध्यमातून दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी दुःख सहन करण्याचा आदर्श त्यांनी प्रस्तुत केला. यासाठी जग त्यांचे सदैव ऋणी राहील.

- गणिवर्य वैराग्यरतिविजयजी महाराज