शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

संस्कारपुष्प १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:15 IST

........... क्षमापना पर्युषण पर्वाचे प्राण आहे. क्षमापनेमध्ये ही अट नसते की जर कोणी दुखावले गेले असेल तरच क्षमा करणे. ...

...........

क्षमापना पर्युषण पर्वाचे प्राण आहे. क्षमापनेमध्ये ही अट नसते की जर कोणी दुखावले गेले असेल तरच क्षमा करणे. आपल्याला दुःख झाले आहे त्या दुःखाच्या भावनेचे विसर्जन खऱ्या अर्थाने क्षमापना आहे. आपल्या मनात क्षमापनाची भावना असते, पण चुकीच्या समजुतींमुळे ती भावना व्यक्त होत नाही. दुसऱ्याने तुमचे मन दुखावले आहे म्हणून तुम्ही दुःखी आहात, तुमची वेदना त्याठिकाणी योग्य आहे पण विचार करा की तुमच्यासाठी ही वेदना महत्त्वाची आहे की जीवन. तुम्ही वेदनांना सांभाळत राहाल तर तिथे फक्त दुःखच असेल. जर तुम्हाला या दुःखातून बाहेर पडायचे असेल तर सहा गोष्टींचा गांभीर्याने विचार करा आणि त्यांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करा. पहिली, तुमच्या दुःखाला स्पष्ट करा. दुःख कोणी दिले, कधी दिले, का दिले, ते कसे दिले, कोठे दिले. स्पष्टीकरण आपल्याला हे समजण्यास मदत करू शकते की दुःख जितके मोठे आहे, त्याचे कारण तितके मोठे नाही. दुसरी, तुमची कमजोरी मान्य करा. आपण दुःख विसरू शकत नाही, ही दुर्बलता आहे. तिसरी, तुम्हाला तुमच्या विचारांनीच दुःखी केले आहे. चार, कोणीतरी तुमची चूक माफ केली होती, आता क्षमा करण्याची पाळी तुमची आहे. पाच, ज्याने तुम्हाला दुःख दिले त्याच्या उपकारांचे स्मरण करा. सहा, क्षमा करण्याचे बळ प्रदान करण्यासाठी परमात्म्याकडे प्रार्थना करा. क्षमा तुम्हाला तुमचा दुःखी भूतकाळ विसरण्यास मदत करते.

- गणिवर्य वैराग्यरतिविजयजी महाराज