शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

वाळू उपशाने ‘भीमे’वरील पुलाला धोका

By admin | Updated: December 9, 2014 00:01 IST

येथील भीमा नदीपात्रतील ब्रिटिशकालीन रेल्वेपुलाला बेकायदेशीर वाळूउपशामुळे धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या संरक्षणासाठी शासनाने योग्य ती पावले उचलणो गरजेचे आहे.

दौंड : येथील भीमा नदीपात्रतील ब्रिटिशकालीन रेल्वेपुलाला बेकायदेशीर वाळूउपशामुळे धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या संरक्षणासाठी शासनाने योग्य ती पावले उचलणो गरजेचे आहे. 
 हा पूल साधारणत: दीडशे वर्षापूर्वीचा आहे. दिल्लीकडे जाण्यासाठी दळणवळणाच्या दृष्टीने हा पूल महत्त्वाचा आहे. वाळू माफियांनी या पुलाच्या खांबाजवळ मोठय़ा प्रमाणात वाळूउपसा केला आहे. त्यामुळे खांब कमकुवत होत चालले आहेत.  पुलावरून रेल्वे जाताना हादरेही बसतात. 
पुलाखाली तसेच परिसरात मोठय़ा प्रमाणावर वाळूउपसा केला जातो; मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. पुलाला 22 मो:या असून, सर्वच मो:यांजवळ  खांबाच्या भोवती उपसा होत आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या लाईटच्या प्रकाशात वाळू काढली जाते.  या पुलाच्या सुरक्षिततेबाबत रेल्वेचे अधिकारी मात्र बोलायला तयार नाहीत.
या संदर्भात रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक अजित माने म्हणाले, की पुलाच्या संरक्षणाची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बल, शहर पोलीस, रेल्वे पोलीस आणि तहसीलदार या सर्वाचीच आहे. तरीदेखील भविष्यात सुरक्षिततेसाठी योग्य ती दखल घेतली जाईल. (वार्ताहर)
 
केव्हाही छापा टाकू : तहसीलदार
या संदर्भात तहसीलदार उत्तम दिघे म्हणाले, की या रेल्वेपुलाच्या परिसरात वाळूउपसा करणा:यांवर यापूर्वीही कायदेशीर कारवाई केलेली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत येथील बेकायदेशीर वाळूउपसा कमी झाला आहे; परंतु रेल्वे प्रवासी आणि जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून छापा घालून उपसा करणा:यांवर कडक कारवाई केली जाईल. 
 
4गोदापात्रत अवैधरीत्या वाळू उपशाचा फटका 8 नोव्हेंबर 2क्14 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यामधील पुलाला बसला होता़ जायकवाडी धरणातून दोन बंधा:यांसाठी पाणी सोडताच पैठण तालुक्यातील आपेगाव आणि बीड तालुक्यातील कुरणपिं्रपी या गावांना जोडणारा पूल अचानक खचला़  थोडय़ाच वेळात पुलाला जागोजागी तडे गेल़े त्यामुळे दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला होता़ 
 
4बेसुमार वाळू उपशामुळे दौंडचा हा  रेल्वेपूल कमकुवत झाला, तर दक्षिणोकडे जाणारी संपूर्ण वाहतूक कोलमडून पडू शकत़े  रेल्वे प्रशासन व महसूल प्रशासनाने औरंगाबादचा धडा घेऊन तातडीने रेल्वे पुलाजवळील वाळू उपासा बंद करण्याची आवश्यकता आह़े