शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
4
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
5
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
6
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
7
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
8
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
9
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
10
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
11
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
12
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
13
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
14
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
15
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
16
कष्टाचं फळ! २६ व्या वर्षी रोज १८ तासांची ड्युटी करून तरुणीने घेतलं तब्बल ७ कोटींचं घर
17
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
18
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
19
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
20
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उपशाने ‘भीमे’वरील पुलाला धोका

By admin | Updated: December 9, 2014 00:01 IST

येथील भीमा नदीपात्रतील ब्रिटिशकालीन रेल्वेपुलाला बेकायदेशीर वाळूउपशामुळे धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या संरक्षणासाठी शासनाने योग्य ती पावले उचलणो गरजेचे आहे.

दौंड : येथील भीमा नदीपात्रतील ब्रिटिशकालीन रेल्वेपुलाला बेकायदेशीर वाळूउपशामुळे धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या संरक्षणासाठी शासनाने योग्य ती पावले उचलणो गरजेचे आहे. 
 हा पूल साधारणत: दीडशे वर्षापूर्वीचा आहे. दिल्लीकडे जाण्यासाठी दळणवळणाच्या दृष्टीने हा पूल महत्त्वाचा आहे. वाळू माफियांनी या पुलाच्या खांबाजवळ मोठय़ा प्रमाणात वाळूउपसा केला आहे. त्यामुळे खांब कमकुवत होत चालले आहेत.  पुलावरून रेल्वे जाताना हादरेही बसतात. 
पुलाखाली तसेच परिसरात मोठय़ा प्रमाणावर वाळूउपसा केला जातो; मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. पुलाला 22 मो:या असून, सर्वच मो:यांजवळ  खांबाच्या भोवती उपसा होत आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या लाईटच्या प्रकाशात वाळू काढली जाते.  या पुलाच्या सुरक्षिततेबाबत रेल्वेचे अधिकारी मात्र बोलायला तयार नाहीत.
या संदर्भात रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक अजित माने म्हणाले, की पुलाच्या संरक्षणाची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बल, शहर पोलीस, रेल्वे पोलीस आणि तहसीलदार या सर्वाचीच आहे. तरीदेखील भविष्यात सुरक्षिततेसाठी योग्य ती दखल घेतली जाईल. (वार्ताहर)
 
केव्हाही छापा टाकू : तहसीलदार
या संदर्भात तहसीलदार उत्तम दिघे म्हणाले, की या रेल्वेपुलाच्या परिसरात वाळूउपसा करणा:यांवर यापूर्वीही कायदेशीर कारवाई केलेली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत येथील बेकायदेशीर वाळूउपसा कमी झाला आहे; परंतु रेल्वे प्रवासी आणि जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून छापा घालून उपसा करणा:यांवर कडक कारवाई केली जाईल. 
 
4गोदापात्रत अवैधरीत्या वाळू उपशाचा फटका 8 नोव्हेंबर 2क्14 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यामधील पुलाला बसला होता़ जायकवाडी धरणातून दोन बंधा:यांसाठी पाणी सोडताच पैठण तालुक्यातील आपेगाव आणि बीड तालुक्यातील कुरणपिं्रपी या गावांना जोडणारा पूल अचानक खचला़  थोडय़ाच वेळात पुलाला जागोजागी तडे गेल़े त्यामुळे दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला होता़ 
 
4बेसुमार वाळू उपशामुळे दौंडचा हा  रेल्वेपूल कमकुवत झाला, तर दक्षिणोकडे जाणारी संपूर्ण वाहतूक कोलमडून पडू शकत़े  रेल्वे प्रशासन व महसूल प्रशासनाने औरंगाबादचा धडा घेऊन तातडीने रेल्वे पुलाजवळील वाळू उपासा बंद करण्याची आवश्यकता आह़े