शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

रोहित्र चोरांचा धुमाकूळ

By admin | Updated: September 18, 2014 00:27 IST

वीज यंत्रणोतील अतिशय महत्त्वाच्या रोहित्रंच्या चोरीचे प्रमाण पुणो जिल्ह्यात वाढत आहे.

पुणो/ पिंपरी सांडस : वीज यंत्रणोतील अतिशय महत्त्वाच्या रोहित्रंच्या चोरीचे प्रमाण पुणो जिल्ह्यात वाढत आहे. गेल्या 15 महिन्यांत पुणो जिल्ह्यात तब्बल 7क्5 रोहित्रंची चोरी झालेली आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याअंतर्गत अष्टापूर (ता. हवेली) येथे आज (दि. 17) पहाटे अडीचच्या सुमारास पोलीस, महावितरणचे जनमित्र व नागरिक यांनी तीन जणांच्या टोळीला रोहित्र चोरताना रंगेहाथ पकडले. 
सागर तानाजी धनपड (वय 24, रा. वाकड, पुणो), अहमद अब्दुल करीम खान (वय 21, रा. खेड शिवापूर, ता. भोर), सलीम अब्दुल खान (वय 24) अशी तिघांची नावे आहेत. 
अष्टापूर गावातील मुळा-मुठा नदीलगत रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चोरी करताना तीन चोरटय़ांना ग्रामस्थांनी स्कॉर्पिओ वाहन व चोरीच्या हत्यारासह पकडले. परिसरात गेल्या महिन्यापासून पन्नासहून अधिक रोहित्रंची चोरी झाल्याने ग्रामस्थ हैराण झाले होते.  लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अष्टापूरसह परिसरातील गावांत गेल्या महिन्यापासून महावितरणचे रोहित्र चोरीस जाण्या:या घटना वारंवार घडत होत्या. रोहित्र चोरी जाण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने गस्त घालावी लागत  होती. मंगळवार दि.16 रोजी अष्टापूर ग्रामस्थ गस्तीवर असताना मुळा-मुठा नदीलगत रोहित्र चोरीचा प्रकार उघडकीस आला.
ग्रामस्थांनी लोणी कंद व लोणी काळभोर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रोहित्रचोरांना रंगेहाथ पकडले. चोरटय़ांकडून स्कॉर्पिओ वाहन व हत्यारे हस्तगत केली आहेत. (वार्ताहर)
 
4पुणो जिल्ह्यात गेल्या 15 महिन्यांत 7क्5 रोहित्रे चोरीस गेली आहेत. यात पुणो परिमंडलातील मुळशी विभागात 119, मंचर- 12 आणि राजगुरुनगर विभागात 127, अशी एकूण 258 रोहित्रे; तर बारामती परिमंडलातील बारामती, केडगाव व सासवड विभागांत 447 रोहित्रे चोरीस गेली. गेल्या 15 महिन्यांत महावितरणचे रोहित्रंच्या चोरीमुळे सुमारे 8 ते 1क् कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 
 
4रोहित्र चोरीस गेल्यानंतर ग्राहकांना मिळणारी वीजसेवा प्रभावित होते. वीजग्राहकांचे विजेअभावी नुकसान होते आणि महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होते. रोहित्रची चोरी रोखण्यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे; परंतु ग्राहकांनीही त्यांच्या परिसरातील रोहित्र चोरीस जाऊ नये, यासाठी सतर्क राहणो आवश्यक आहे.