शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

रस्ता की मृत्यूचा सापळा?

By admin | Updated: November 16, 2015 02:01 IST

देहूरोड-कात्रज महामार्ग वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. तुटलेले दुभाजक, कमी उंची, रस्त्याच्या बाजूला खोल खड्डे आणि स्पीडब्रेकर यांमुळे अपघात वाढले आहेत.

पुणे : देहूरोड-कात्रज महामार्ग वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. तुटलेले दुभाजक, कमी उंची, रस्त्याच्या बाजूला खोल खड्डे आणि स्पीडब्रेकर यांमुळे अपघात वाढले आहेत. मुंबई-बंगलोर महामार्गावर वारजे हायवे, माई मंगेशकर हॉस्पिटल, आरएमडी इन्स्टिट्यूट, चांदणी चौक, डुक्करखिंड-बावधन या महामार्गावर दुभाजकांची उंची फार कमी आहे. तसेच अनेक ठिकाणी दुभाजक तुटले आहेत. मध्येच खचलेले रस्ते, रस्त्यावर उभे केलेले लोखंडी पिंप, दगड रस्त्याच्या कडेच्या बाजूला ठेवून कठडे तयार करण्यात आले आहेत. याच भागात वारंवार अपघात घटना घडत आहेत. या भागातून पुण्याचा आयटी हब असणारा हिंजवडी भाग तसेच औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड यांना जाणाऱ्या कर्मचारीवर्गाच्या दुचाकी, तीनचाकी, मिनीबस, पीएमपी यांची वर्दळ या हायवेवर वाढली आहे. शेजारी विविध सोसायटींची बांधकामे हायवेला लागून सुरू झाल्याने रस्ता वारंवार खराब होतो. जड वाहतूक याला कारणीभूत असल्याचे वाहतूकदारांचे मत आहे. नियमितपणे कामावर जाणारे कंपनीचे कामगार पिंपरी-चिंचवड, निगडी, आकुर्डी, हिंजवडी, बाणेर या भागातील असल्याने रस्त्याच्या ........ व खिंडीचे होणारे अपुरे काम यामुळे जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. यात रस्त्यावरील सकाळी व सायंकाळी होणाऱ्या गर्दीमुळे वारजे चौक, चांदणी चौक, हिंजवडी चौक, भूमकर चौकांमध्ये वारंवार ट्रॅफिक जामही झालेला दिसतो.आता या अपघातांच्या निमित्ताने हायवे प्राधिकरण, महानगरपालिका, राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लक्ष घालून मुंबई-बंगलोर महामार्गातील दुभाजकाची उंची वाढवावी तसेच रस्त्यावर कठडे बांवी.... घेऊन कामाच्या ठिकाणी माहितीफलक लावून हायवेवरील मध्येच व कडेला पडलेला राडारोडा काढला तरच या अपघातावर निश्चित नियंत्रण आणता येईल.अक्षम्य दुर्लक्ष व इच्छाशक्तीचा अभाव यामुळे आतापर्यंत यात अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. (प्रतिनिधी)