शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

अरण्येश्वर मंदिर येथील रिक्षा थांब्यामुळे वाहतुकीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:11 IST

हा रिक्षाथांबा पदपथावरच तयार केला असून नागरिकांना नाईलाजास्तव रस्त्यावरूनच चालावे लागते तसेच येथे कोपऱ्यावरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. ...

हा रिक्षाथांबा पदपथावरच तयार केला असून नागरिकांना नाईलाजास्तव रस्त्यावरूनच चालावे लागते तसेच येथे कोपऱ्यावरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना अपघात होण्याची भीती वाटत असते. त्यामुळे हा रिक्षाथांबा हटवावा, अशी येथील परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

................................................................................

विशाल राऊत रहिवासी:- तळजाईवरून व सहकारनगर भागातून येणारी वाहने टांगेवाली कॉलनीच्या दिशेने वळताना या रिक्षा थांब्यामुळे रिक्षा रस्त्यावरच थांबत असल्यामुळे येथे वाहने वळवताना त्रास सहन करावा लागतो.

................................................................................

विक्रांत वायाल रहिवासी :- रिक्षा थांबा असलेला हा रस्ता मुळातच अरुंद असून या रस्त्यावर दोन्ही बाजूस पदपथ आहेत. त्यातच या पदपथावर रिक्षाथांबा तयार केल्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी रस्त्यावरून चालावे लागते.

................................................................................

फोटो ओळ:- अरण्येश्वर येथे कोपऱ्यावर उभारलेल्या रिक्षाथांब्यामुळे रिक्षा रस्त्यावरच उभ्या केल्या जात आहेत.