शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कचरा प्रश्नावर तोडग्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर

By admin | Updated: April 28, 2017 06:06 IST

फुरसुंगी आणि उरुळी देवाची कचरा डेपोला आग लागल्यानंतर येथील ग्रामस्थांनी शहराच्या कचऱ्याची एक गाडीदेखील डेपोत येऊ न

पुणे : फुरसुंगी आणि उरुळी देवाची कचरा डेपोला आग लागल्यानंतर येथील ग्रामस्थांनी शहराच्या कचऱ्याची एक गाडीदेखील डेपोत येऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गेल्या १३ दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून, ग्रामस्थांशी चर्चा करून याबाबत मार्ग काढा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना दिल्या आहेत. ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे शहरात गेल्या १३ दिवसांपासून कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शहराच्या अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साठले असताना सर्व कचरा उचलला जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. आग आटोक्यात आल्यानंतरदेखील येथील ग्रामस्थांनी डेपोत कचरा टाकण्यास विरोध केला आहे. शहरामध्ये दररोज सरासरी १५०० ते १६०० टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी सध्या सुमारे १००० टन कचरा प्रक्रिया करण्यासाठी विविध प्रकल्पांमध्ये पाठविण्यात येत आहे, तर शिल्लक ५५० ते ६०० टन कचरा दिशा प्रकल्पामध्ये साठवून ठेवण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तोडग्यासाठी महापौर, सभागृह नेते, प्रशासन यांच्या वतीने ग्रामस्थांशी चर्चा सुरू आहे. त्यानंतरदेखील तोडगा न निघाल्याने पालकमंत्री गिरीश बापट व अन्य पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा करून मार्ग काढावा, अशा सचूना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.