शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य नष्ट करणाऱ्या सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र सरकारने शेतकरी कायद्यात केलेल्या तीनही सुधारणा त्याचे स्वातंत्र्य नष्ट करणाऱ्या आहेत. सरकारच्या अशा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्र सरकारने शेतकरी कायद्यात केलेल्या तीनही सुधारणा त्याचे स्वातंत्र्य नष्ट करणाऱ्या आहेत. सरकारच्या अशा चुकीच्या धोरणांमुळेच शेतकऱ्यांना आत्महत्या करणे भाग पडते अशी टीका किशोर ढमाले व सुभाष वारे यांनी केली. स्वयंसेवी संस्था, संघटनांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांना त्यांच्यापुढील या संकटाची माहिती करून द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

महात्मा फुले समता प्रतिष्ठान, ग्रंथालय व वाचनालय आयोजित फुले आंबेडकर व्याख्यानमालेच्या चौथ्या सत्रात केंद्राचा सुधारित कृषी कायदा या विषयावर ढमाले आणि प्रा. वारे यांची व्याख्याने झाली. त्यावेळी ते बोलत होते.

केंद्र सरकारच्या या धोरणांना विरोध करणे गरजेचे आहे, मात्र ज्यांच्यावर हे संकट येते आहे त्यांनाच त्याविषयी विशेष माहिती नाही. ती करून देण्याची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांनी स्विकारावी, असे आवाहन दोन्ही वक्त्यांनी केले. अक्षय राऊत यांनी प्रास्तविक केले. बाळानाथ कुचेकर यांनी आभार व्यक्त केले.