शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

नीरा खोऱ्यातील पाऊस ओसरला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:11 IST

नीरा खोऱ्यात मागील दोन दिवसांत पावसाचा जोर ओसरता आहे. त्यामुळे भाटघर, नीरा देवघर आणि वीर धरणात पाण्याची आवक घटली ...

नीरा खोऱ्यात मागील दोन दिवसांत पावसाचा जोर ओसरता आहे. त्यामुळे भाटघर, नीरा देवघर आणि वीर धरणात पाण्याची आवक घटली आहे. पावसाचा अंदाज घेत धरणातून विसर्ग कमी केला जात आहे.

शुक्रवार (२९ जुलै) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास भाटघर धरणातून कोणत्याही प्रकारच विसर्ग केला जात नाही. नीरा देवघर धरणातून ७५० क्युसेक्सने, तर वीर धरणातून ५ हजार २९० क्युसेक्सने नीरा नदीच्या पात्रात विसर्ग केला जात असल्याचे नीरा पाठबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मागील आठवड्यात धरण साखळीत दमदार पाऊस झाला. मात्र आता पावसाने उसंती घेतली आहे. त्यामुळे आता धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे, पण पुढील चार पाच दिवसात पावसाचा जोर वाढल्यास किंवा त्या आधी ही धरण भरल्यास वीर धरणातून विसर्ग वाढवला जाईल.

शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता भाटघर धरण ७२.२२ टक्के, नीरा देवघर धरण ९३.६१ टक्के, तर वीर धरण ९४.६१ टक्के भरले होते. नदी किनारच्या शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असे आव्हाण नीरा पाठबंधारे विभागाने केले आहे.

--

नीरा उपविभागाची आकडेवारी अशी

भाटघर:- मिटर: ६१७.३१ दलघफू - १७२२३ /१६९७३ दलघमी:४८७.८५/४८०,६१.टक्केवारी -७२.२२%.

विसर्ग - ०० पाऊस - ०/४८०, इनफ्लो : नीरा देवघर: मिटर:-६६५.६०, दलघफू:-१११६६/१०९८०, दलघमी :-३१६.१७/३१०.९१. टक्के :-९३.६१%

विसर्ग :-७५० पाऊस: -८/१६७२,

वीर धरण मिटर :-५७९.३०

दलघफू :-९३२९/८९०२

दलघमी:-२६४.२०/२५२.०९

टक्केवारी :-९४.६१%

विसर्ग :-४४९० ८०० =५२९० पाऊस:-०/२४१