शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिके खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:28 IST

मागील आठवड्यापासून तालुक्यात ढगाळ वातावरण तयार होत होते. ढगाळ हवामानामुळे हातातोंडाशी आलेल्या रब्बी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यातच ...

मागील आठवड्यापासून तालुक्यात ढगाळ वातावरण तयार होत होते. ढगाळ हवामानामुळे हातातोंडाशी आलेल्या रब्बी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यातच अवकाळी पावसाची भर पडल्याने ज्वारी, गहू, हरभरा, आंब्याचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने ज्वारी व गहू तसेच जनावरांचा चारा शेतातच काळे पडून खराब होणार आहे. तर उभी पिके असलेल्या शेतीत पाण्याची तळी साचल्याने पिके कुजून जाण्याची शक्यता आहे. तालुक्यातील शेतकरी वर्ग कोरोनाच्या महामारीतून सावरत असतानाच कापणीस आलेल्या रब्बी पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी जगावे की मरावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यंदा रब्बीतील पिके जोमात आल्याने उत्पन्नात वाढ होणार असल्याचे चित्र होते. मात्र, ढगाळ हवामानाच्या लहरीपणामुळे व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील बळीराजा धास्तावून गेला आहे.

फोटो : अवकाळी पावसामुळे भुईसपाट झालेल्या रब्बीतील पीक.