शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

अधिक उत्पादनामुळे टोमॅटोच्या दराचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:12 IST

बारामती : दर दोन वर्षांनी टोमॅटोचे उत्पादन देश व राज्यामध्ये अधिक होते. परिणामी दराचा प्रश्न निर्माण होतो. आतादेखील तशीच ...

बारामती : दर दोन वर्षांनी टोमॅटोचे उत्पादन देश व राज्यामध्ये अधिक होते. परिणामी दराचा प्रश्न निर्माण होतो. आतादेखील तशीच परिस्थिती आहे. मात्र केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केलेल्या सूचना अद्याप आमच्यापर्यंत आल्या नाहीत. मात्र त्याची माहिती घेतली आहे. त्याप्रमाणे पणन मंडळ पुढील कार्यवाही करेल, अशी माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बारामती येथे माध्यमांशी बोलताना दिली.

सध्या देशात व राज्यात देखील टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. परिणामी दर नसल्याने अक्षरश: हजारो टन टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याचे वेळ शेतक-यांवर आली आहे. यावर केंद्र सरकाने एमआयएस स्किम अंतर्गत राज्य सरकाने टोमॅटो खरेदी करावेत आणि त्याची विक्री करावी, असा उपाय केंद्राने सुचविला आहे. खरेदी-विक्री व्यवहारात राज्याला जो तोटा होईल त्याची ५० टक्के रक्कम केंद्र सरकार देईल. राज्य सरकारने याबाबत केंद्राला प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी शुक्रवारी (दि.२७) केल्या होत्या. मात्र याबाबत राज्याला अजून काही सूचना आल्या नाहीत, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. तसेच केंद्राने उसाच्या एफआरपीमध्ये ५० रुपयांनी वाढ केली आहे. मात्र मागील दोन वर्षांत महाराष्ट्राने देशाच्या तुलनेत ९८ ते ९९ टक्के एफआरपी ऊस उत्पादकांना दिली आहे, असेही सहकारमंत्री पाटील यांनी सांगितले.