शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

"माझी वसुंधरा अभियानात" राज्यात पुणे जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:08 IST

पुणे : जिल्ह्यात कोरोना पीकवर असताना सर्वसामान्य नागरिकांना कोरोनातून बाहेर पडण्यासाठी दर्जेदार आरोग्य सेवा पुरवितानाच जिल्हा प्रशासनाने विकासाच्या ...

पुणे : जिल्ह्यात कोरोना पीकवर असताना सर्वसामान्य नागरिकांना कोरोनातून बाहेर पडण्यासाठी दर्जेदार आरोग्य सेवा पुरवितानाच जिल्हा प्रशासनाने विकासाच्या कामांकडे देखील तेवढेच लक्ष दिले आहे. यामुळेच राज्य शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात विविध दर्जेदार कामे करून राज्यात

पुणे जिल्ह्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवार (दि.५) रोज होणा-या ऑनलाईन सन्मान सोहळ्यात पुणे जिल्ह्याचा गौरव करण्यात येणार आहे.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत ‘माझी वसुंधरा अभियान’ २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत नगरपरिषद क्षेत्रामध्ये राबविण्यात आले. या अभियानात सर्वोत्तम कामगिरीसाठीचा पुरस्कार पुणे जिल्ह्याला जाहीर करण्यात आला आहे. या अभियानात सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण इत्यादी बाबींवर शाश्वत काम करण्यात आली.

------

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा पुढाकार

जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना ‘पीक’वर असताना जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच त्यांनी जिल्ह्यात ठप्प झालेल्या विकासकामांना गती देण्यास सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणजे ‘माझी वसुंधरा अभियान’योजने जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केली. यासाठी देशमुख यांनी स्वतः अनेक नगरपालिकांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामांची पाहणी केली. जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायती यांची प्रत्यक्ष व ऑनलाइन आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले. शिरूर व इंदापूर येथे वृक्षलागवड मोहीम व आळंदी येथे इंद्रायणी नदीसफाई या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला. जिल्हाधिकारी यांच्या पुढाकार आणि नगरपरिषद स्तरावरील सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागामुळे राज्यात पुणे जिल्हा अव्वल ठरला.