शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

आव्हाळवाडीत सांडपाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: February 23, 2017 03:22 IST

आव्हाळवाडी गावात सांडपाण्यासाठी बंदिस्त गटार बांधण्यात आले. पाणी सोडण्यासाठी जागा

आव्हाळवाडी : आव्हाळवाडी गावात सांडपाण्यासाठी बंदिस्त गटार बांधण्यात आले. पाणी सोडण्यासाठी जागा नसल्याने हे पाणी गावाच्याजवळ सोडून दिले आहे. तेथे राहणाऱ्यांना त्याचा नाहक त्रास होत असल्याने व येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्याची दुर्गंधी येत असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गावाचा सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आव्हाळवाडी गावाची ग्रामपंचायत बिनविरोध करून शासनाकडून पुरस्कार मिळाला आणि सरपंचपद हे सहा महिने, नऊ महिने ठेवून विकास कमी झाला. सांडपाण्याचा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. सांडपाणी सोडण्याचा प्रश्न वाढू लागला, सांडपाण्यामुळे दुर्गंधी आणि डेंगी, मलेरिया, थंडीताप असे आजार होत असल्याने ग्रामपंचायतीने अंदाजे ५० लाख खर्च करून बंदिस्त गटार व सिमेंट रस्ते तयार केले, गटारामधून सांडपाणी गावच्या खालच्या बाजूला रस्त्याच्या बाजूने पाट करून सोडण्यात आले. या ठिकाणी गावाच्या वरच्या भागापर्यंत ९.५० मीटर पाईपलाईन शेतकऱ्यांना शेतीसाठी वापर होईल, या उद्देशाने केली. काही शेतकऱ्यांनी वापर केला, तर काहींनी शेतकऱ्यांची अडवणूक केली. सांडपाणी पुढे जात नसल्याने ते तेथेच राहिल्याने तेथील बाजूला राहणारे नागरिक व येणारे-जाणारे वाहनचालक व पायी चालणारे नागरिक नाक दाबून जात आहेत. ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे असे म्हणायचे का? हा प्रश्न कधी सुटणार? असे येथील नागरिक बोलत आहेत. पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजून तसाच राहिला आहे. (वार्ताहर)पाणी साचल्याने जाते बोअरिंगमध्ये आव्हाळवाडी गावचे माजी सरपंच चंद्रकांत आव्हाळे यांनी या पाण्यावर काही महिने मका हे पीक घेऊन गुरांचा चाऱ्याचा प्रश्न सोडविला. यामुळे पाण्याचा निचरा होऊन पाण्याचा वापर होत गेला. आता हे पाणी त्यांनी त्यांच्या शेतात बंद केल्याने ते पुढे जात नसल्याने तेथेच साचून आजूबाजूच्या बोअरिंगमध्ये जाते. हेच पाणी कामासाठी व पिण्यासाठी लोक वापरत आहेत.