शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

भोर शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: March 28, 2017 02:17 IST

अपुरे कर्मचारी व अपुऱ्या घंटागाड्यामुळे भोर शहरातील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे

भोर : अपुरे कर्मचारी व अपुऱ्या घंटागाड्यामुळे भोर शहरातील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचत आहेत. मोकाट जनावरे फिरत असून कचरा रस्त्यावर येत आहे. यातून रोगराई वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.कचरा गोळा करण्यासाठी तीन घंटागाड्या आहेत. मात्र, त्या गाड्या अपुऱ्या पडत असल्याने संपूर्ण शहरातील कचरा एका वेळी उचलला जात नाही. अजून गाड्यांची गरज आहे.गाड्या चार-चार दिवस एका गल्लीत जात नसल्याने नागरिक घरातील कचरा रस्त्यावरील कचराकुंड्यात टाकतात. काहींनी नवीन कचराकुंड्या तयार केल्या आहेत. यामुळे शहरात रोगराई वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.घंटागाड्या वाढवून शहरातील कचरा रोजच्या रोज कसा बाहेर जाईल याकडे भोर नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. शिवाय शहराबाहेर संरक्षक भिंत घालणे गरजेचे आहे. कचरा रोजच्या रोज जाळला जात नसल्याने वाऱ्याने उडून शेतात जात असल्याने याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. पुढील महिन्यात नवीन तीन घंटागाड्या येणार असल्याने शहरातील कचऱ्याची समस्या कायमची सुटणार असल्याचे नगराध्यक्ष तृप्ती किरवे यांनी सांगितले.(वार्ताहर)