शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

खासगी शाळांकडून लूट थांबणार

By admin | Updated: January 23, 2017 02:15 IST

राज्यात शासनमान्य असलेल्या शाळेत मान्यता असलेल्या परीक्षा वगळता इतर कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेण्यात येऊ

कोरेगाव मूळ : राज्यात शासनमान्य असलेल्या शाळेत मान्यता असलेल्या परीक्षा वगळता इतर कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेण्यात येऊ नयेत, असा आदेश राज्याच्या प्राथमिक शिक्षणसंचालकांनी दिले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या नावाखाली खासगी शाळांकडून पालकांची केली जाणारी लूट थांबणार आहे. राज्यात खोट्या गुणवत्तेच्या प्रक्रियेबरोबरच परीक्षेच्या नावाखाली खासगी शाळांकडून पैसा उकळला जात होता. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत पालकांनी मोठ्या आनंदाने केले आहे. राज्यात शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आल्यानंतर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनप्रक्रिया सुरु झाली. मुलांवर येणारा परीक्षांचा ताण कमी करणे या उद्देशाने प्रयत्न केले आहेत. त्यानंतर राज्याच्या पालकांचा गैरसमज करीत अनेकांच्या पालकांच्या अज्ञानाच्या फायदा घेत व शिक्षकांना बदनाम करीत स्वत:चा गोरखधंदा सुरु केला होता. याबाबत राज्यातील काही पालकांनी माहितीच्या अधिकारात वरिष्ठांकडे माहिती मागितली होती.अशा परीक्षा घेणारे विविध समूह राज्यात आहेत. साधारण परीक्षा फी १५० रुपये, त्यानंतर पुस्तकांची किंमत २०० रुपयांच्या दरम्यान, प्रश्नपत्रिका संच १०० रुपयापर्यंत विकले जाते, सर्व मिळून ५०० रुपयांपर्यंत खर्च आकारण्यात येतो. या परीक्षा पहिलीपासून घेतल्या जातात. अनेकदा मानसशात्रीय विचार, अभ्यासक्रम, शिक्षण क्षेत्रातील सिद्धांत याचा विचार न करता अभ्यासक्रम स्वत:च तयार करणे व अंमलबजावणी करणे होत असते.