शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

बाधितांना रस्त्यालगत व्यवसायास प्राधान्य द्यावे

By admin | Updated: May 25, 2017 03:02 IST

प्रस्तावित खेड-सिन्नर या रस्त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. जुन्या रस्त्यालगतचे व्यवसाय बंद पडणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : प्रस्तावित खेड-सिन्नर या रस्त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. जुन्या रस्त्यालगतचे व्यवसाय बंद पडणार आहेत. जे बाधित शेतकरी आहेत त्यांना नवीन रस्त्यालगत व्यवसाय सुरू करण्यासाठी प्राधान्य द्यावे. भोसरी, चाकण, राजगुरूनगर या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे डॉ. प्रमोद बाणखेले यांनी केली आहे.डॉ. बाणखेले यांनी दिल्ली येथे जाऊन गडकरी यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पुणे-नाशिक महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, मंचर परिसरात आत्तापर्यंत ४ वेळा भूसंपादन झाले आहे. नवीन रस्ता झाल्यानंतर जुन्या रस्त्यावरील अनेक उद्योग व्यवसाय बंद होणार आहेत. नवीन रस्त्यालगत व्यवसाय सुरू करताना या दुकानदारांना प्राधान्य देऊन त्यांचे व्यवसाय सुरू करण्यात यावे. भोसरी, चाकण, राजगुरुनगर या भागात दररोज वाहतूककोंडी होते. त्याचा त्रास प्रवासी व वाहनचालकांना होतो, ही समस्या दूर करण्यासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे.चाकण येथे उड्डाणपूल तातडीने तयार करण्यात यावा, अशी मागणी डॉ. बाणखेले यांनी केली. त्यावर उड्डाणपुलासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन गडकरीयांनी दिले.