शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

बाधितांना रस्त्यालगत व्यवसायास प्राधान्य द्यावे

By admin | Updated: May 25, 2017 03:02 IST

प्रस्तावित खेड-सिन्नर या रस्त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. जुन्या रस्त्यालगतचे व्यवसाय बंद पडणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : प्रस्तावित खेड-सिन्नर या रस्त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. जुन्या रस्त्यालगतचे व्यवसाय बंद पडणार आहेत. जे बाधित शेतकरी आहेत त्यांना नवीन रस्त्यालगत व्यवसाय सुरू करण्यासाठी प्राधान्य द्यावे. भोसरी, चाकण, राजगुरूनगर या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे डॉ. प्रमोद बाणखेले यांनी केली आहे.डॉ. बाणखेले यांनी दिल्ली येथे जाऊन गडकरी यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पुणे-नाशिक महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, मंचर परिसरात आत्तापर्यंत ४ वेळा भूसंपादन झाले आहे. नवीन रस्ता झाल्यानंतर जुन्या रस्त्यावरील अनेक उद्योग व्यवसाय बंद होणार आहेत. नवीन रस्त्यालगत व्यवसाय सुरू करताना या दुकानदारांना प्राधान्य देऊन त्यांचे व्यवसाय सुरू करण्यात यावे. भोसरी, चाकण, राजगुरुनगर या भागात दररोज वाहतूककोंडी होते. त्याचा त्रास प्रवासी व वाहनचालकांना होतो, ही समस्या दूर करण्यासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे.चाकण येथे उड्डाणपूल तातडीने तयार करण्यात यावा, अशी मागणी डॉ. बाणखेले यांनी केली. त्यावर उड्डाणपुलासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन गडकरीयांनी दिले.