शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

देगाव- नायगाव- कांबरे रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:15 IST

शासनाच्या वतीने पंतप्रधान सडक योजनेमध्ये या गावांना जोडणारा डांबरी रस्ता कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आला होता. मात्र, तेथील ...

शासनाच्या वतीने पंतप्रधान सडक योजनेमध्ये या गावांना जोडणारा डांबरी रस्ता कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आला होता. मात्र, तेथील रस्त्यावर डांबराचा एक तुकडा मिळत नसून येथे रस्ता झाला होता हे सांगून लोकांचा विश्वास बसणार नाही. पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेमध्ये बनवलेल्या रस्त्याची आज अशी अवस्था आहे की, दुचाकी या रस्त्यावरून धड चालवता येत तर कधी घसरून अपघात होईल याचा नेम नाही. केवळ तीन-चार किलोमीटरचा प्रवास करणे म्हणजे दिव्यच म्हणावे लागते आहे.

दुरवस्था झालेल्या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. वाहनदुरुस्ती व इंधन खर्च यात भर पडत असून, रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब यादव यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

१६ नसरापूर

देगाव,नायगाव व कांबरे या गावांना जोडणारा डांबरी रस्त्याची झालेली दुरवस्था.

160921\img-20210912-wa0022.jpg

???? ???? ? ?? : ??? ??????????? ?????,?????? ? ?????? ?? ??????? ??????? ?????? ????????? ????????? ???? ???.