शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

साहित्य संमेलनात राजकारण्यांचा हस्तक्षेप

By admin | Updated: October 17, 2014 23:39 IST

साहित्य संमेलनामध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यामुळे साहित्यिक मागे लोटले जात आहेत. निमंत्रण पत्रिकांवरही त्यांचेच वर्चस्व असते.

पुणो : ‘‘साहित्य संमेलनामध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यामुळे साहित्यिक मागे लोटले जात आहेत. निमंत्रण पत्रिकांवरही त्यांचेच वर्चस्व असते. ते व्यासपीठावरून गेल्यानंतर समोरील गर्दीही कमी होत जाते. मंडप ओस पडतात. त्यामुळे साहित्यिकांचा अपमान होतो. मला हा अपमान करून घ्यायचा नाही,’’ अशा स्पष्ट शब्दांत ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी संमेलनातील राजकीय हस्तक्षेपावर खंत व्यक्त केली. 
अक्षरधारा व राजहंस प्रकाशन यांच्यातर्फे आयोजित ‘मायमराठी शब्दोत्सव’ या उपक्रमामध्ये मतकरी यांची मुलाखत घेण्यात आली. निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मतकरी यांच्या नाटकांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, श्रीकांत मोघे यांच्यासह विविध मान्यवरांनी मुलाखतीला आवजरून उपस्थिती लावली. 
साहित्य संमेलनाध्यक्षपदाबाबत छेडले असता, ते म्हणाले, ‘‘मी संमेलनाध्यक्ष पदार्पयत पोहचू शकलो असतो, मात्र मला निवडणुकीचे राजकारण मान्य नाही. या पदासाठी कुणाच्या पुढे हात जोडणो किंवा भाषणो देणो शक्य नाही. त्यामुळे निवडणूक लढणार नाही. संमेलनांमध्ये राजकारणी व धनदांडगे स्वत:वर प्रकाश ओढवून घेतात.’’
समीक्षकांनी अनेक नाटकांची दखल घेतली नाही, असे थेट विचारले असता मतकरी यांनी समीक्षकांवर टीका केली. ते म्हणाले, खुप थोडे समीक्षक लेखन वाचतात. त्यांचा अभ्यास कमी असतो. (प्रतिनिधी)