शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

साहित्य संमेलनात राजकारण्यांचा हस्तक्षेप

By admin | Updated: October 17, 2014 23:39 IST

साहित्य संमेलनामध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यामुळे साहित्यिक मागे लोटले जात आहेत. निमंत्रण पत्रिकांवरही त्यांचेच वर्चस्व असते.

पुणो : ‘‘साहित्य संमेलनामध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यामुळे साहित्यिक मागे लोटले जात आहेत. निमंत्रण पत्रिकांवरही त्यांचेच वर्चस्व असते. ते व्यासपीठावरून गेल्यानंतर समोरील गर्दीही कमी होत जाते. मंडप ओस पडतात. त्यामुळे साहित्यिकांचा अपमान होतो. मला हा अपमान करून घ्यायचा नाही,’’ अशा स्पष्ट शब्दांत ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी संमेलनातील राजकीय हस्तक्षेपावर खंत व्यक्त केली. 
अक्षरधारा व राजहंस प्रकाशन यांच्यातर्फे आयोजित ‘मायमराठी शब्दोत्सव’ या उपक्रमामध्ये मतकरी यांची मुलाखत घेण्यात आली. निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मतकरी यांच्या नाटकांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, श्रीकांत मोघे यांच्यासह विविध मान्यवरांनी मुलाखतीला आवजरून उपस्थिती लावली. 
साहित्य संमेलनाध्यक्षपदाबाबत छेडले असता, ते म्हणाले, ‘‘मी संमेलनाध्यक्ष पदार्पयत पोहचू शकलो असतो, मात्र मला निवडणुकीचे राजकारण मान्य नाही. या पदासाठी कुणाच्या पुढे हात जोडणो किंवा भाषणो देणो शक्य नाही. त्यामुळे निवडणूक लढणार नाही. संमेलनांमध्ये राजकारणी व धनदांडगे स्वत:वर प्रकाश ओढवून घेतात.’’
समीक्षकांनी अनेक नाटकांची दखल घेतली नाही, असे थेट विचारले असता मतकरी यांनी समीक्षकांवर टीका केली. ते म्हणाले, खुप थोडे समीक्षक लेखन वाचतात. त्यांचा अभ्यास कमी असतो. (प्रतिनिधी)