शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

साहित्य संमेलनात राजकारण्यांचा हस्तक्षेप

By admin | Updated: October 17, 2014 23:39 IST

साहित्य संमेलनामध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यामुळे साहित्यिक मागे लोटले जात आहेत. निमंत्रण पत्रिकांवरही त्यांचेच वर्चस्व असते.

पुणो : ‘‘साहित्य संमेलनामध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यामुळे साहित्यिक मागे लोटले जात आहेत. निमंत्रण पत्रिकांवरही त्यांचेच वर्चस्व असते. ते व्यासपीठावरून गेल्यानंतर समोरील गर्दीही कमी होत जाते. मंडप ओस पडतात. त्यामुळे साहित्यिकांचा अपमान होतो. मला हा अपमान करून घ्यायचा नाही,’’ अशा स्पष्ट शब्दांत ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी संमेलनातील राजकीय हस्तक्षेपावर खंत व्यक्त केली. 
अक्षरधारा व राजहंस प्रकाशन यांच्यातर्फे आयोजित ‘मायमराठी शब्दोत्सव’ या उपक्रमामध्ये मतकरी यांची मुलाखत घेण्यात आली. निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मतकरी यांच्या नाटकांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, श्रीकांत मोघे यांच्यासह विविध मान्यवरांनी मुलाखतीला आवजरून उपस्थिती लावली. 
साहित्य संमेलनाध्यक्षपदाबाबत छेडले असता, ते म्हणाले, ‘‘मी संमेलनाध्यक्ष पदार्पयत पोहचू शकलो असतो, मात्र मला निवडणुकीचे राजकारण मान्य नाही. या पदासाठी कुणाच्या पुढे हात जोडणो किंवा भाषणो देणो शक्य नाही. त्यामुळे निवडणूक लढणार नाही. संमेलनांमध्ये राजकारणी व धनदांडगे स्वत:वर प्रकाश ओढवून घेतात.’’
समीक्षकांनी अनेक नाटकांची दखल घेतली नाही, असे थेट विचारले असता मतकरी यांनी समीक्षकांवर टीका केली. ते म्हणाले, खुप थोडे समीक्षक लेखन वाचतात. त्यांचा अभ्यास कमी असतो. (प्रतिनिधी)